शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

पावसात भिजले धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 1:32 AM

शहरात शनिवारी दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये पोत्यांमध्ये ठेवलेले धान्य, .....

ठळक मुद्देकळमन्यात शेतकरी-व्यापाºयांचे नुकसान : आलू, कांदे, लसूण, तूर डाळही भिजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात शनिवारी दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये पोत्यांमध्ये ठेवलेले धान्य, आलू, कांदे, लसूण, सोयाबीन, तूर डाळही भिजली. त्यामुळे शेतकरी व व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले.कळमना धान्यगंज अडतिया मंडळाचे पदाधिकारी अतुल सेनाड यांच्यानुसार बाजारात व्यापारी-अडतिया पावसाची शक्यता लक्षात घेता वेळोवेळी ताडपत्री टाकून धान्य व भाजीपाला भिजण्यापासून वाचवतात. परंतु शनिवारी अचानक पाऊस आला आणि कुणलाच काही करता आले नाही. त्यामुळे येथे ठेवलेले धान्याची जवळपास २०० पोती पावसात भिजली. नेहमी होणारे हे नुकसान रोखण्यासाठी त्यांनी अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्तीवर धान्य बाजाराच्या बाहेर शेड लावण्याची मागणी केली.ठोक धान्य व्यापारी चंद्रशेखर वाघ यांच्यानुसार बाहेर ठेवलेले शेतकºयांचे सोयाबीन, चणा, तूर डाळीची जवळपास २०० पोती पावसात भिजली. कळमना आलू, कांदे, अदरक, लसूण बाजार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष इलाही बक्षी यांच्यानुसार आलू, कांदे, लसणाची १५० पोती ओली झाली. अध्यक्ष अमोल गुलवाडे यांनी सांगितले की, कळमना मार्केट यार्ड परिसरातील ७० दुकानांमध्ये ठेवलेली आलू, कांदे, लसणाची जवळपास १५०० पोती पावसात भिजली. माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनीसुद्धा बाहेर शेड लावण्याची मागणी केली.मिरची बाजारातील रस्ते खराबठोक मिरची व्यापारी संजय वाधवानी यांच्यानुसार दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मिरची बाजारातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. मिरचीची आवक नसल्याने शिल्लक असलेला माल व्यापाºयांनी यार्डच्या आत ठेवला आहे. रस्ता खराब झाल्याने ये-जा करण्यास त्रास होत आहे.