शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

५०० उठबशा काढायला लावणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 22:43 IST

गृहपाठ केला नाही म्हणून कोल्हापुरात एका विद्यार्थिनीला ५०० उठबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा मुद्दा गुरुवारी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. अमरनाथ राजूरकर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे यासंदर्भात कारवाई काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला. यावर या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

ठळक मुद्देचौकशीनंतर आवश्यकता पडली तर फौजदारी कारवाई

ऑनलाईन लोकमत नागपूर : गृहपाठ केला नाही म्हणून कोल्हापुरात एका विद्यार्थिनीला ५०० उठबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा मुद्दा गुरुवारी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. अमरनाथ राजूरकर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे यासंदर्भात कारवाई काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला. यावर या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, वेळ पडली तर गुन्हेगारी प्रकरण दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रुक गावातील भावेश्वरी शाळेत शिकणाऱ्या आठवीतील विद्यार्थिनीने गृहपाठ केला नव्हता. या कारणासाठी शाळेच्या मुख्याध्यापिकेने तिला ५०० उठबशा काढण्याची शिक्षा दिली. ३०० उठबशा काढल्यावर मुलगी कोसळली. तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :Teacherशिक्षकvidhan sabhaविधानसभा