शहरं
Join us  
Trending Stories
1
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
2
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
3
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
4
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
5
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
6
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
7
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
8
BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!
9
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
10
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
11
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
12
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
13
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
14
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
15
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
16
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
17
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
18
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
19
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
20
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

"मविआच्या बाजूचं वातावरण पाहून निवडणूक पुढे ढकलली"; विजय वडेट्टीवारांचा आरोप

By कमलेश वानखेडे | Published: August 16, 2024 8:38 PM

महाराष्ट्रात निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वर्तवली आहे.

नागपूर : हरियाणा सोबतच महाराष्ट्राच्या निवडणुका होतात. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे अध:पतन झाले. आताही राज्यात महाविकास आघाडीचे वातावण आहे. त्यामुळेच सरकार निवडणुका पुढे ढकलत असून राज्य अस्थिर करीत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

वडेट्टीवार शुक्रवारी रात्री नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या जात आहेत. आता विधानसभा निवडणूकीआधी लाडकी बहिण सारख्या योजना आणून पत सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

नाशिकच्या घटनेवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आशिष शेलार हे चिथावणीखोर वक्तव्य करीत आहेत. भावना व्यक्त कराव्या पण चिथावणीखोर वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचे करत आहे. सरकार पुरस्कृत घटना दिसत आहे. धर्म धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. दंगली घडवण्याचे षडयंत्र घडवले जात आहे. आघाडीच्या बाजूने वातावरण आहे म्हणून सरकार घाबरले आहे. राज्यात अस्थिरता निर्माण करून निवडणूक जिंकण्याचे कारस्थान सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाnagpurनागपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग