शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

अविनाश पांडेंना धक्का, समर्थक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 21:55 IST

राजस्थानमधील काँग्रेसचे राजकीय संकट टळले. परंतु अविनाश पांडे यांच्याकडून राजस्थानचा प्रभार परत घेण्यात आल्याने त्यांचे समर्थक मात्र चिंतेत पडले आहेत.

ठळक मुद्दे राजस्थानचा प्रभार गेल्याने नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजस्थानमधील काँग्रेसचे राजकीय संकट टळले. परंतु अविनाश पांडे यांच्याकडून राजस्थानचा प्रभार परत घेण्यात आल्याने त्यांचे समर्थक मात्र चिंतेत पडले आहेत. त्यांच्या नेत्यांसोबत असे का झाले, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व पांडे यांच्यावर पुन्हा कोणती जबाबदारी सोपवितात, याची पांडे समर्थकांना प्रतीक्षा आहे.अविनाश पांडे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात नागपूर शहरातूनच झाली. ते पूर्व नागपूरचे आमदारही राहिले आहेत. नागपुरात त्यांचे अनेक समर्थक आहेत. विशेष म्हणजे पक्ष संघटनेत सक्रिय असलेले अनेक पदाधिकारी त्यांच्याशी जुळलेले आहेत. राजस्थानमधील राजकीय संकटादरम्यानही संवाद सुरू होता. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची नाराजी दूर झाल्यानंतर काँग्रेसने पांडे यांना प्रभारी महासचिव पदावरून हटविले. त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, पांडे यांचा वापर ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून करण्यात आला आहे. अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री पदावरून हटविणे शक्य नव्हते. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने पायलट यांची दुसरी मागणी मान्य करीत पांडे यांना हटविले. हा निर्णय अन्यायकारक असला तरीही वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय त्यांना मान्य आहे. या संकटातून ते बाहेर येतील, असा विश्वासही समर्थकांनी व्यक्त केला.समर्थकांशी फोनवर संवादप्रभारी पदावरून हटविण्यात आल्यानंतर पांडे यांनी आपल्या खास समर्थकांशी रविवारी रात्री फोनवर संवाद साधला होता. वरिष्ठ नेतृत्व त्यांना लवकरच नवीन जबाबदारी देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. चिंता करण्याची गरज नाही. राजकारणात असे होत राहते, असेही त्यांनी सांगितले होते. पांडे हे आठ ते दहा दिवस नागपुरात येणार नसल्याचा दावाही त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

टॅग्स :Avinash Pandeyअविनाश पांडेPoliticsराजकारण