शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारणार; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा इशारा

By गणेश हुड | Published: October 25, 2023 3:40 PM

१ नोव्हेंबरला शेगाव येथून या मोर्चाला सुरवात तर २० नोव्हेंबरला बुलडाणा येथे मोर्चाचा समारोप करणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

नागपूर : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आपल्या आक्रमक आंदोलनामुळे  चर्चेत असलेले स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा सरकारच्या विरोधात आंदोलनाचा एल्गार पुकारणार आहेत. सोयाबीन, कापूस, धान व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ताकद काय असते, हे सरकारला दाखवून देणार आहे. यासाठी एल्गार मोर्चा काढणार आहे. १ नोव्हेंबरला शेगाव येथून या मोर्चाला सुरवात तर २० नोव्हेंबरला बुलडाणा येथे मोर्चाचा समारोप करणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

रोगामुळे सोयाबीन, कापूस, संत्रा व धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरकट एकरी १० हजार रुपये अनुदान द्या, सोयाबीनला सरसकट ८ रुपये क्विंटल तर कापसाला १२  हजार ५०० रुपये प्रति क्विंटल तर धानाला २८०० रुपये भाव द्यावा, जंगला शेजारी असलेल्या शेतीला सिमेंट भिंतीचे कम्पाऊंड करून द्या, सरकारने घोषणा केल्या प्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी तुपकर यांनी नेली. 

विदर्भातील  एकही आमदार खासदार सोयाबीनच्या भावावर बोलायला तयार नाहीत. सोयाबीन, कापूस, धान व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर सरकारला जागेवर ठेवणार नाही. मंत्र्यांना गावात फिरणे मुश्कील करू असा इशारा त्यांनी दिला. महाराष्टृातील राजकारण खालच्या स्तरावर गेले आहे. जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचे प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यावर २० नोव्हेंबर पर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र पटविल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा तुपकार यांनी दिला. यावेळी संघटनेचे प्रशांत गावंडे, रवी पाटील, दशरथ राऊत, खुशाल शेंडे, सौरभ पडघाम, राहुल शेलार आदी उपस्थित होते.

विमा कंपन्यांकडून मंत्र्यांना हप्तेसरकार व विमा कंपन्यांचे साटेलोटे आहे. विमा कंपन्याकडून मंत्र्यांना हप्ते जातात. नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही. विमा हप्त्यातून कंपन्यांना किती पैसा मिळतो व नुकसान भरपाई म्हणून किती दिला जातो. याचे लेखा 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन