शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

नदीत रसायनयुक्त पाणी सोडणे बंद करा!

By admin | Published: March 11, 2016 3:18 AM

औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कंपन्यांनी रसायनयुक्त पाणी शुद्ध करायला सुरुवात केली आहे.

नागरिकांची मागणी : बुटीबोरीच्या ठाणेदारांना निवेदनबुटीबोरी : औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कंपन्यांनी रसायनयुक्त पाणी शुद्ध करायला सुरुवात केली आहे. मात्र, सी.ई.टी.पी. नामक कंपनीचा प्लांट बंद असल्याने या कंपनीतील रसायनयुक्त पाणी कृष्णा व वेणा नदीत सोडले जात आहे. या प्रकाराला आळा घालण्याची मागणी स्थानिक व परिसरातील नागरिकांनी केली असून, ठाणेदार भारत ठाकरे यांना निवेदन दिले आहे. सी.ई.टी.पी. कंपनीतील प्लांट १५ दिवसांपासून बंद असल्याने या कंपनीतील रसायनयुक्त पाणी परिसरातील वेणा व कृष्णा नदीत सोडले जात आहे. परिणामी, या नद्यांवर असलेल्या बुटीबोरी, छोटीबोरी, गणेशपूर, टाकळघाट, रुईखैरी या गावांमधील पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. नदीतील रसायनयुक्त पाणी प्यायल्याने जनावरांना विविध आजार जडायला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. त्यामुळे या मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची पाहणी केली. परंतु, संबंधित कंपनीवर कुठलीही कार्यवाही केली नाही. रसायनयुक्त पाणीमुळे नद्यांमधील पाणी दूषित होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, या प्रकाराला आळा घालण्याची मागणी नागरिकांनी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात अनिस बावला, राजू गावंडे, विनोद लोहकरे, अविनाश गुर्जर, दिनेश काकपुरे, गंगाधर कातुरे, सागर मोहीतकर, गजानन बुटके, नासिर शेख, तुकाराम हुसुकले, बल्लू श्रीवास, संजय ठाकरे, सरफराज शेख, फारूक शेख आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)