शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
2
उद्धव ठाकरेंवर 'अँजिऑप्लास्टी'; ब्लॉकेज आढळल्यानं लगेचच शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
3
बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर
4
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेतून स्टार खेळाडूची माघार
5
बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या
6
SBI मध्ये मेगा भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; पगार तब्बल 25.75 लाख रुपये...
7
वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे वडील विधानसभेच्या रिंगणात?; भाजपकडून लढण्यास इच्छुक
8
सलमान खान, सगुनप्रीत सिंह, कौशल चौधरी, कोण आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर?
9
Paytm Share Price : 'या' शेअरनं ९० दिवसांत दिला ७१% रिटर्न, आता Mutual funds नं वाढवली गुंतवणूक 
10
Video: Elon Musk चा मोठा कारनामा; जगातील सर्वात मोठ्या रॉकेटची यशस्वी लँडिंग
11
“हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नका”; आता काँग्रेस आमदाराची मागणी, पण कारण काय?
12
आत्मविश्वासाची कमी अन् ऑस्ट्रेलियाची भीती; पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती
13
"समाजातील रावण...", दसऱ्याला अनोखं दहन; महिलेने जाळला नवरा, सासू-सासऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा
14
महायुतीच्या घोषणांना काँग्रेस जोरदार उत्तर देणार; महाराष्ट्रासाठी जाहीरनाम्यात ३ मोठी आश्वासने असणार?
15
पृथ्वी शॉ,अजिंक्य अन् अय्यरचा फ्लॉप शो; पांड्याच्या संघानं मुंबईला दिला पराभवाचा धक्का!
16
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर; चांदीची चमकही वाढली; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर 
17
4G, 5G नंतर, भारत आता 6G च्या शर्यतीत, टॉप 6 देशांमध्ये मिळवले स्थान
18
म्हणून आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी राजकुमार राव करतो उपवास! कारण ऐकून थक्क व्हाल
19
इतर राज्यातून येऊन मुंबईत दादागिरी खपवून घेणार नाही; CM एकनाथ शिंदेंचा इशारा
20
टोल माफीनंतर एसटी प्रवाशांसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत मिळणार दिलासा

विद्यार्थी खिचडीच खात नाही! -तर विषबाधा होणार नाही का ?:

By admin | Published: February 28, 2016 3:02 AM

विद्यार्थ्यांना सकस शालेय पोषण आहार मिळावा यासाठी केंद्र सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते.

कलोडे विद्यालयातील वास्तवनागपूर : विद्यार्थ्यांना सकस शालेय पोषण आहार मिळावा यासाठी केंद्र सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र नागपुरातील कलोडे विद्यालयातील विद्यार्थी जेवणाचे डबे आणत असल्याने शासनाने विहित केलेल्या नियमानुसार खिचडी शिजवल्यास खिचडी संपत नाही व ती वाया जाते. त्यामुळे शाळेत कमी प्रमाणात खिचडी शिजवली जाते. त्यामुळे तांदूळ शिल्लक राहतो, असे पत्र कलोडे विद्यालयाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आहे. कलोडे विद्यालयाच्या या पत्रात वास्तव आहे असे मानले तर शालेय पोषण आहाराची योजना यंदापासून सुरू झाली का, असा प्रश्न या निमित्ताने पडतो. विद्यार्थी जेवणाचे डबे आणत असल्याने तांदूळ शिल्लक राहत असेल तर याबाबत शिक्षण विभागाला कधी मुख्याध्यापिकेने कळविले का ? पटसंख्येच्या आधारावर विद्यालयाने मग आजवर तांदूळ का घेतला ? सरकारकडून शालेय पोषण आहाराचे अनुदान कमी का करून घेतले नाही, असे प्रश्न शाळेची बाजू वाचल्यावर निश्चितच पडतात. याबाबत मात्र शिक्षण विभागाची पाटी अद्यापही कोरीच आहे. मात्र शिक्षण उपसंचालकांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर विद्यार्थी जेवणाचे डबे आणतात त्यामुळे तांदूळ शिल्लक राहतो, असे पत्र देण्याचे विद्यालय प्रशानाला निश्चितच कळलेले दिसते.