शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

उन्हाची संचारबंदी !

By admin | Published: May 21, 2016 2:50 AM

दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर विदर्भातील पारा पुन्हा वर चढू लागला आहे. यात शुक्रवारी उपराजधानीत ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पारा ४५. ६ अंशावर : जनजीवन प्रभावित नागपूर : दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर विदर्भातील पारा पुन्हा वर चढू लागला आहे. यात शुक्रवारी उपराजधानीत ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपुरात उन्हाच्या काहिलीने अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र दिसले. शिवाय अमरावती येथील पारा ४५.२ अंशावर पोहोचला आहे. मात्र त्याचवेळी अकोला येथील तापमान ४३.८ अंशापर्यंत खाली घसरले आहे.विशेष म्हणजे, १७ मे रोजी नागपुरातील पारा हा ४५.९ अंशावर पोहोचला होता. अकोला ४६.३ आणि वर्धा ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. परंतु मागील दोन दिवसांत विदर्भातील वातावरणात अचानक बदल होऊन, पारा खाली घसरला होता. शिवाय यामुळे उकाडासुद्धा कमी झाला होता. मात्र शुक्रवारी पुन्हा सूर्य आग ओकू लागला. संपूर्ण विदर्भ उष्णतेच्या लाटेत होरपळून निघाला आहे. हवामान खात्याने यापूर्वीच मे महिन्याच्या शेवटपर्यंत विदर्भातील पारा हा ४७ अंशापर्यंत पोहोचण्याचे भाकीत केले आहे. शुक्रवारी नागपूरपाठोपाठ अकोला येथे ४३.८, अमरावती ४५.२, बुलडाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४४.५, चंद्रपूर ४५, गोंदिया ४२.६, वाशिम ४०.६, वर्धा ४५.५ व यवतमाळ येथे ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)