शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

विषमुक्त खाद्यान्नासाठी सेंद्रिय शेती शाश्वत पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 21:19 IST

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत पार पडलेल्या सेंद्रीय शेती जागतिक परिषदेचा समारोप मंगळवारी झाला. जगभरातील विषमुक्त खाद्यान्नावर सेंद्रीय शेती हाच शाश्वत पर्याय ठरू शकतो.त्यासाठी विदेशातील कृषी विभाग, निमशासकीय संस्था यांनी एकत्र कार्य करावे , असे आवाहन करण्यात आले.

ठळक मुद्देजागतिक परिषदेमध्ये एकमत : देशभारतील २७५ शास्त्रज्ञांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत पार पडलेल्या सेंद्रीय शेती जागतिक परिषदेचा समारोप मंगळवारी झाला. जगभरातील विषमुक्त खाद्यान्नावर सेंद्रीय शेती हाच शाश्वत पर्याय ठरू शकतो. त्यासाठी विदेशातील कृषी विभाग, निमशासकीय संस्था यांनी एकत्र कार्य करावे. तसेच विदेशात सेंद्रीय शेतीमध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांसोबत समन्वय ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.या तीन दिवसीय परिषदेमध्ये पाच देशाचे शास्त्रज्ञ तसेच भारतातील २७५ शास्त्रज्ञांनी भाग घेतला. संशोधकांनी सेंद्रीय शेतीचे संशोधन आणि अनुभव सादर केले. परिषदेचा समारोप १७ सप्टेंबरला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डॉ. बी. एम. भाले, अपेडाचे संचालक डॉ. ए. के. यादव, माफसुचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. एम. मानकर, संचालक डॉ. डी. पी. वासकर, तसेच स्वित्झर्लंडचे डॉ. अमरितबीर रायर, डॉ. चारू जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.डॉ. व्ही. एम. भाले यांनी अकोला विद्यापीठाचे सेंद्रीय शेतीमधील कार्य नमूद केले. ही परिषद विषमुक्त शेतीच्या दिशेने पहिले यशस्वी पाउल असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. पातुरकर यांनी, सेंद्रिय पध्दतीने केल्यास जनावरांना पशुखाद्य सुध्दा सेंद्रीय मिळतील आणि पशु उत्पादने सुध्दा विषमुक्त उपलब्ध होतील असे नमूद केले.याप्रसंगी विविध देशातील तसेच राज्यातील संशोधकांना उत्कृष्ट कार्य आणि सादरीकरणासाठी सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आयोजन समितीचे सचिव डॉ. ए. एन. पासलावार, डॉ. व्ही. एस. खवले, डॉ. एस. आर. पोटदुखे, कोषाध्यक्ष डॉ. शांती पाटील तसेच डॉ. पी. आर. कडू, डॉ. डी. एम. पंचभाई आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :agricultureशेतीorganic vegetablesसेंद्रिय भाज्या