शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

ओळखीतील विखारी नजरांतून ‘टार्गेट’

By admin | Published: September 10, 2015 3:39 AM

महाराष्ट्राची ओळख ही महिला व मुलींसाठी सुरक्षित अन् शांत राज्य अशीच आहे. परंतु बदलत्या काळासोबत वासनांधता वाढीस लागली आहे.

बलात्काराचे प्रमाण वाढले :‘टीनएजर्स’ धोक्यातयोगेश पांडे नागपूरमहाराष्ट्राची ओळख ही महिला व मुलींसाठी सुरक्षित अन् शांत राज्य अशीच आहे. परंतु बदलत्या काळासोबत वासनांधता वाढीस लागली आहे. ‘टीनएजर्स’ मुलींवरील बलात्काराची देशातील सर्वात जास्त प्रकरणे महाराष्ट्रातच नोंदविण्यात आली. दुर्दैवाची बाब म्हणजे जवळपास ९८ टक्के घटनांमध्ये आरोपी ही ओळखीतीलच व्यक्ती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो) अहवालातील आकडेवारीतून हे काळे चित्र समोर आले आहे.२०१४ या वर्षात राज्यामध्ये ३ हजार ४३८ बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली. यातील १ हजार ७२४ बलात्कार हे अल्पवयीन मुलींवर झाले आहेत. खेळण्या बागडण्याच्या वयातील लेकींवरदेखील हिंस्त्र मनोवृत्तीच्या नराधमांची नजर पडत आहे. मुलींचे आयुष्य उद््ध्वस्त करणारे बहुतांश नराधम हे अनोळखी व्यक्ती नसून नाते-संबंध अन् नेहमीच्या परिचयातीलच आहेत. एकूण प्रकरणांपैकी ३ हजार ३८३ प्रकरणांत आरोपी ओळखीतील व्यक्तीच आहे. यात अगदी अगदी वडील, भाऊ यांसारख्या रक्तातील नात्यांपासून ते जवळील नातेवाईक, शेजारी, परिचित इत्यादींचा समावेश आहे. २०१३ च्या तुलनेतदेखील बलात्काराचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१३ साली ३ हजार ६३ प्रकरणांची नोंद झाली होती. २०१२ साली हेच प्रमाण १ हजार ८३९ इतके होते.‘टीनएजर्स’वर विखारी नजरा२०१४ सालातील ३ हजार ५३८ पैकी १ हजार ९६ बलात्कार हे लहान बालिका व ‘टीनएजर्स’ यांच्यावर झालेले आहेत. यात ६ वर्षांखालील मुलींची संख्या ही ११२ इतकी आहे. ६ ते १२ या वयोगटातील २५३ मुलींवर बलात्कार झाला. देशभरात १६ वर्षांपर्यंतच्या मुलींवरील बलात्काराचे सर्वात जास्त प्रमाण महाराष्ट्रातच आहे.