शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विदर्भाच्या प्रश्नासाठी थाळी-फळी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2023 20:31 IST

Nagpur News लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीच्या पुढाकारात शनिवारी थाळी-फळी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात भारतीय विचार मंच, भारतीय किसान संघ लोक जागृती मोर्चा, स्वदेशी जागरण मंच, जनमंच इत्यादी संघटनांनी भाग घेतला.

 

नागपूर : लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीच्या पुढाकारात शनिवारी थाळी-फळी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात भारतीय विचार मंच, भारतीय किसान संघ लोक जागृती मोर्चा, स्वदेशी जागरण मंच, जनमंच इत्यादी संघटनांनी भाग घेतला.

संविधान चौकात झालेल्या या प्रतीकात्मक आंदोलनात थाळ्या वाजवून घोषणाबाजी करण्यात आली. विकासाची थाळी पश्चिम महाराष्ट्राला आणि रिकामी थाळी विदर्भाला असे महाराष्ट्राचे धोरण असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विदर्भातील सिंचनाच्या प्रश्नावर फक्त अर्धा मिनिट खर्च केला. सिंचन महामंडळ ही उदासीन व अनभिज्ञ आहेत. यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही विदर्भाच्या प्रश्नावर केवळ घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाची केलेली घोषणा निव्वळ राजकीय स्वरूपाची आहे. विदर्भाच्या विकासासाठी पाच लाख कोटी रुपये अनुशेषासह स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण केले जावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात ॲड. अविनाश काळे, सुरेश विंचुरकर, सुनील किटकरू, प्रकाश वैरागडे, भगवानदास राठी, दिलीप ठाकरे, मनोहर बुटी, मुकेश मासुरकर, बापू गवळी, मधुकर देशकर, मुन्ना महाजन आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :agitationआंदोलनVidarbhaविदर्भ