शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

उपराजधानीत पारा ३५ अंशावर, ताप वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 10:14 PM

Nagpur News बुधवारी नागपुरात ३५ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. आतापासूनच ताप भडकल्याने भर उन्हाळ्यात काय हाेईल, याची चिंता नागरिकांना लागली आहे.

नागपूर : अद्याप फेब्रुवारी महिना संपण्यास पाच दिवसांचा अवधी असताना सूर्याचा ताप वाढल्याचे दिसत आहे. दिवसाचा पारा सरासरीपेक्षा २.४ अंशाने अधिक असून बुधवारी नागपुरात ३५ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. आतापासूनच ताप भडकल्याने भर उन्हाळ्यात काय हाेईल, याची चिंता नागरिकांना लागली आहे.

हवामान विभागाने विदर्भात आठवडाभर तापमान सामान्यपेक्षा ३ ते ५ अंशाने अधिक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या दाेन-तीन दिवसांपासून सूर्याचा प्रकाेप जाणवायला लागला आहे. काही दिवसांपूर्वी हवेसे वाटणारे सकाळचे ऊन आता तीव्र वाटायला लागले आहे. उन्हामुळे दिवसभर गरमीची जाणीव हाेत आहे. मात्र रात्री हवेत गारवा असल्याने तेवढाच दिलासा नागरिकांना आहे. मात्र घरी उष्णतेची जाणीव हाेत आहे. बुधवारी नागपूरला रात्रीचे किमान तापमान १४.४ अंश नाेंदविण्यात आले, ते २४ तासात २ अंशाने वाढले, पण सरासरीपेक्षा १.७ अंश कमी आहे. त्यामुळे हवेत गारवा आहे.

विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत दिवसाच्या सरासरी तापमानात २ ते ४ अंशाची वाढ झाली आहे. यवतमाळ, अमरावती, वर्ध्यामध्ये ३६ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. ३७.८ अंशासह अकाेला सर्वाधिक तापलेला हाेता. येथे रात्रीच्या तापमानात ३.८ अंशाची वाढ दिसत असून १८.६ अंशाची नाेंद झाली. रात्रीचे किमान तापमान यवतमाळमध्ये २० अंश, बुलडाणा १९.५ अंश, अमरावती १६.५ अंश, तर ब्रम्हपुरीत १५ अंश हाेते. येत्या काळात दिवस आणि रात्रीच्या तापमानात वाढ हाेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.

टॅग्स :weatherहवामान