शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गरीबांना जेवण देणाऱ्यांवर आली उपासमारीची वेळ      

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2023 19:25 IST

Nagpur News शिवभोजन संचालकांना मागील तीन महिन्यापासून अनुदान प्राप्त न झाल्याने आज त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे.

गणेश हूड                                                                                                                                                                                              नागपूर :  शासनातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजूंना  जेवण मिळावे यासाठी ‘शिवभोजन’ योजना राबवली जाते.  मात्र शिवभोजन संचालकांना मागील तीन महिन्यापासून अनुदान प्राप्त न झाल्याने आज त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे शासनाकडून मार्च महिन्यातच हे अनुदान वितरित करण्यात आले.  मात्र अद्याप संचालकांच्या हातात पडलेले नाही. यामुळे केंद्रचालक अडचणीत आले आहेत.

नागपूर शहरात ९७ शिवभोजन केंद्र आहेत. या केंद्रांमधून गरजूंना अवघ्या १० रुपयांत शिवभोजन थाळी मिळते. ही रक्कम बाहेर दिल्या जाणाऱ्या नाश्त्याच्या किमतीपेक्षा कमी आहे. प्रत्येक शिवभोजन थालीसाठी शासनाकडून ४० रुपये अनुदान दिले जाते. केंद्र चालकांना १०० थालीवर महिन्याला  ६ हजार रुपये,जीएसटी देखील भरावा लागतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रचालकांना यावर्षी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च आणि एप्रिल महिन्याचे अनुदान  मिळालेले नाही.  शासनाकडून यासाठी  निधी उपलब्ध झाला आहे, मात्र तांत्रिक अडचणीमुळे केंद्रचालकांना तो  वितरित करता आलेला नाही. अशी माहित अन्न पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी दिली.रात्रीच्या जेवणाचा निर्णय नाहीदिवसा दिले जाणारे शिवभोजन रात्रीच्या वेळी शासकीय रुग्णालयांमध्ये वितरित करण्याचाही प्रस्ताव होता. शासकीय रुग्णालयात  उपचारासाठी लांबवरून येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना स्वस्त  जेवणाची गरज भासते. अधिकारी  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी ही  शिवभोजन देण्याच्या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

टॅग्स :Governmentसरकार