शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

  ‘आम्ही कटिबध्द’ मोहिमेचा नागपूर जिल्ह्यात जागर

By गणेश हुड | Published: May 24, 2023 6:36 PM

Nagpur News स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा २ कार्यक्रम अंतर्गत २८ मे हा दिवस जागतीक मासिक पाळी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने ‘आम्ही कटिबध्द’ ही संकल्पना घेऊन जिल्हयात २२ ते २८ मे दरम्यान विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागर सुरू आहे.

गणेश हूड                                                                                                                                                                                           नागपूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा २ कार्यक्रम अंतर्गत २८ मे हा दिवस जागतीक मासिक पाळी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने ‘आम्ही कटिबध्द’ ही संकल्पना घेऊन जिल्हयात २२ ते २८ मे दरम्यान विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागर सुरू आहे. या सप्ताहात मासिक पाळीतील गैसमजांबाबत व्यापक जनजागृती केली जात आहे.

मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत महिला, मुली, किशोर वयीन मुली यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी या सप्ताह कालावधीत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, आरोग्य् विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, तसेच उमेद मधील महिला बचत गटांच्या सहकार्याने गट विकास अधिकारी यांनी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.गाव पातळीवर, तालुकास्तरावर आशा, अंगणवाडी सेविका, महिला शिक्षीका, बचत गटांच्या महिला, डॉक्टर्स यांच्या सहकार्याने किशोर वयींन मुलींचे चर्चासत्र, त्यांचे प्रशिक्षण ,प्रात्याक्षिके, प्रसार माध्यमात लेखन करणे, निबंध स्पर्धा घेणे, पत्र लेखन करणे तसेच समाज माध्मांचा वापर करुन महिला, मुली यांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

लोकशिक्षणातून स्वच्छतेचे महत्व पटवून द्या-शर्मा

मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी व स्वच्छतेविषयी ग्रामिण भागात महिलांमध्ये गैरसमज आहेत. मासिक पाळी दरम्यान किशोरवयीन मुली व महिलांमध्ये स्वच्छता व आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेवून लोकशिक्षणातून वैयक्तीक स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे.

टॅग्स :Governmentसरकार