शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
2
उद्धव ठाकरेंवर 'अँजिऑप्लास्टी'; ब्लॉकेज आढळल्यानं लगेचच शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
3
बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर
4
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेतून स्टार खेळाडूची माघार
5
बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या
6
SBI मध्ये मेगा भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; पगार तब्बल 25.75 लाख रुपये...
7
वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे वडील विधानसभेच्या रिंगणात?; भाजपकडून लढण्यास इच्छुक
8
सलमान खान, सगुनप्रीत सिंह, कौशल चौधरी, कोण आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर?
9
Paytm Share Price : 'या' शेअरनं ९० दिवसांत दिला ७१% रिटर्न, आता Mutual funds नं वाढवली गुंतवणूक 
10
Video: Elon Musk चा मोठा कारनामा; जगातील सर्वात मोठ्या रॉकेटची यशस्वी लँडिंग
11
“हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नका”; आता काँग्रेस आमदाराची मागणी, पण कारण काय?
12
आत्मविश्वासाची कमी अन् ऑस्ट्रेलियाची भीती; पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती
13
"समाजातील रावण...", दसऱ्याला अनोखं दहन; महिलेने जाळला नवरा, सासू-सासऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा
14
महायुतीच्या घोषणांना काँग्रेस जोरदार उत्तर देणार; महाराष्ट्रासाठी जाहीरनाम्यात ३ मोठी आश्वासने असणार?
15
पृथ्वी शॉ,अजिंक्य अन् अय्यरचा फ्लॉप शो; पांड्याच्या संघानं मुंबईला दिला पराभवाचा धक्का!
16
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर; चांदीची चमकही वाढली; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर 
17
4G, 5G नंतर, भारत आता 6G च्या शर्यतीत, टॉप 6 देशांमध्ये मिळवले स्थान
18
म्हणून आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी राजकुमार राव करतो उपवास! कारण ऐकून थक्क व्हाल
19
इतर राज्यातून येऊन मुंबईत दादागिरी खपवून घेणार नाही; CM एकनाथ शिंदेंचा इशारा
20
टोल माफीनंतर एसटी प्रवाशांसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत मिळणार दिलासा

कधी पूर्ण होणार निम्न पैनगंगा प्रकल्प?

By admin | Published: July 22, 2016 2:58 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार जल संसाधन विभागाचे प्रधान सचिव इकबालसिंग चहल यांनी...

शासनाचे मौन : हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार जल संसाधन विभागाचे प्रधान सचिव इकबालसिंग चहल यांनी निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्पाविषयीच्या प्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. परंतु, या प्रतिज्ञापत्रात त्यांनी प्रकल्पाचे काम कधी पूर्ण होणार याची निश्चित माहिती दिलेली नाही. मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास २५ वर्षांचा कालावधी लागतो एवढेच त्यांनी सांगितले आहे. राज्यात सध्या ७२ मोठे, ९७ मध्यम व २८३ लघु सिंचन प्रकल्पाची कामे सुरू आहेत. शासनाने २०१५ मध्ये जारी केलेल्या श्वेतपत्रिकेत सिंचन प्रकल्पांतील गुंतवणुकीला प्राधान्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पैनगंगा प्रकल्प पाच टप्प्यात पूर्ण करायचा आहे. या प्रकल्पाला १९९७ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. यानंतर २०११ मध्ये प्राथमिक कामाला सुरुवात करण्यात आली. धरणविरोधी संघर्ष समितीच्या आंदोलनामुळे २०१२ मध्ये प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले. केंद्रीय जल आयोगाने प्रकल्पाला ३१ आॅक्टोबर २०११ रोजी तत्त्वत: मान्यता दिली आहे. शासनाला डिसेंबर-२०१६ पर्यंत डीपीआर सादर करायचा आहे. यानंतर अंतिम मान्यता मिळू शकते असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाने गुरुवारी हे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन सुनावणी दोन आठवडे तहकूब केली. यवतमाळ जिल्ह्यातील ताडसावली गावानजीक हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर व अ‍ॅड. सुभाष नेमाडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)