शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

महिलांना रेल्वेचे सुरक्षा कवच

By admin | Published: March 14, 2016 3:05 AM

अचानक एखाद्या प्रसंगी महिलांना एकट्याने रेल्वेचा प्रवास करण्याची गरज भासते.

हेल्पलाईनचा आधार :२० मिनिटात मिळते मदत दयानंद पाईकराव  नागपूरअचानक एखाद्या प्रसंगी महिलांना एकट्याने रेल्वेचा प्रवास करण्याची गरज भासते. परंतु रेल्वेत वाढत चाललेल्या असामाजिक तत्त्वांच्या उपद्रवामुळे सहसा महिला रेल्वेत एकट्याने प्रवास करण्यास धजावत नाहीत. दारू पिऊन महिलांची छेड काढण्याचे प्रमाण रेल्वेत वाढले असल्यामुळे महिला असुरक्षित आहेत. परंतु मे २०१५ पासून रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या १८२ या हेल्पलाईन क्रमांकामुळे संबंधित महिलेच्या तक्रारीचा १५ ते २० मिनिटात निपटारा होत असल्यामुळे आता महिला न घाबरता सन्मानाने रेल्वेचा प्रवास करीत असून मे २०१५ पासून डिसेंबर २०१५ या कालावधीत २५० महिलांच्या तर जानेवारी २०१६ ते मार्च २०१६ दरम्यान ८४ महिलांच्या तक्रारींचा निपटारा रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाने १८२ या क्रमांकावर आलेल्या मोबाईल कॉलमुळे करण्यात यश मिळविले आहे.