शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

नागरी समस्या सोडून खासदारांची उपस्थिती फक्त भंडाऱ्याच्या कार्यक्रमात: आ. अमर राजूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 17:28 IST

खासदार नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, निवेदने स्वीकारण्यासाठी ते भेटत नाहीत

अर्धापूर (नांदेड) : नांदेडचे खासदार नागरी समस्या सोडून फक्त भंडारे व अंत्यविधीच्या कार्यक्रमा पुरते आहेत, अशी बोचरी टीका आ. अमर राजूरकर यांनी येथे केली. आज अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्धापूर तालुक्यातील देळुब बु. येथे एका कार्यक्रम ते बोलत होते. 

नांदेड जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोप होत असतात. आता आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आदी निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. खासदार केवळ अंत्यविधी व भंडाऱ्याच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, निवेदने स्वीकारण्यासाठी ते भेटत नाहीत, अशी टीका आ. अमर राजूरकर यांनी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर नाव न घेता केली. 

यावेळी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, सरचिटणीस संजय लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, संचालक संजय लोणे, नासेरखान पठाण, पप्पू बेग, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिरूपती कोंढेकर, सरपंच आजेरखॉं पठाण, उपसरपंच अनिल थोरात, रंजित सिंघ, शिवलिंग स्वामी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :NandedनांदेडPratap Patil Chikhalikarप्रताप पाटील चिखलीकर