शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

गुढीपाडव्याला साल ठरवण्यासाठी बळीराजाकडे पैसाच नाही; मजूरी वाढली, सालदार मिळणे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:47 IST

सततच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, त्यात मजूर महाग झाल्याने शेती करणे कठीण

माहूर : भाऊबंदकीच्या हिस्सेवाटणीतून शेतीची विभागणी व यांत्रिकीकरणाचा वाढता वापर यामुळे शेतमालकाबरोबरच मजूरवर्गही काम करण्यास नाखूश आहेत. सालदारांची अपेक्षा वाढल्याने सततच्या अस्मानी व सुलतानी संकटाने त्रस्त झालेल्या बळीराजाकडे त्यांना देण्यासाठी पैसाच उरला नसल्याने यावर्षी शेती पडीत पडण्याचीच अधिक शक्यता आहे. येत्या गुढीपाडव्याला साल ठरवण्यासाठी बळीराजाकडे आर्थिक तरतूद नसल्याने शेतमजूर या तालुक्यात रोहयो कागदोपत्रीच असल्याने नजीकच्या आदिलाबाद ते हैद्राबाद पुणे-मुंबई ते महाबळेश्वर रोजंदारी करून पोटाची खळगी भरत आहेत.

शेतीमध्ये वर्षानुवर्षे राबणारी सालदारांची नवी पिढी आता शिक्षित होत असून, त्यातून मिळालेल्या संधीतून त्यांची मुलेबाळे शहरात जाऊन कंपन्या व शासकीय नोकऱ्यांत रमली आहेत. आता खेड्यापाड्यांत बोटावर मोजण्याइतकेच अशिक्षित कुटुंब शेतीत काबाडकष्ट करून जगत आहेत. त्यात वर्षभराची बांधिलकी ठेवण्यास कुणीही राजी नाही. त्यामुळे रोजंदारी व मासिक वेतनावर उदरनिर्वाह करणे पसंत करीत आहेत.

सालदारांचा भाव वाढलात्यातच आर्थिक दुर्बल घटकासाठी शासनाने विविध योजना राबविल्या आहेत. त्या माध्यमातून विविध उद्योग, व्यवसाय व शेतीपूरक उद्योग, व्यवसाय अनुदान, राजकीय नेत्यांच्या हस्तकांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांची हुजरेगिरी करणाऱ्या गल्लीतील कार्यकर्त्यांच्या नातेवाइकांना दिले जाते. त्यामुळेच पारंपरिक सालदारकीची त्यात भर पडली आहे. अनेक सालदार भाव खात असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र