शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

‘केबीसी’चा खटला जलदगतीने चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:30 IST

केबीसी या नाशिकच्या कंपनीचे मालक व संचालकांनी राज्यभरातील हजारो नागरिकांचे करोडो रूपये जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी मागील पाच वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू आहे.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांचे शासनाला साकडे पाच वर्षांपासून सुरू आहे खटला

नांदेड : केबीसी या नाशिकच्या कंपनीचे मालक व संचालकांनी राज्यभरातील हजारो नागरिकांचे करोडो रूपये जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी मागील पाच वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू आहे. हा खटला जलदगतीने चालवून गुंतवणूकदारांना रक्कम परत करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांनी शासनाकडे केली आहे़यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केबीसी कंपनीचे मुख्य मालक व संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण व कविता चव्हाण तसेच इतर १३ संचालकांनी मिळून १ हजार ३२ करोड रूपये जमा करून एजंटांना ८५३ कोटी कमीशन देवून व कंपनी बंद करून सिंगापूरला पळून गेले होते़ त्यामुळे नागरिकांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दिल्या होत्या़ शासनाने निर्णय घेवून नाशिकच्या आयुक्तांनी सर्व रक्कम जप्त करून आपल्याकडे सुरक्षित ठेवली आहे़२०१४ पासून ही रक्कम अडकून पडली आहे़ त्यामुळे गुंतवणूकदारांना त्रास सहन करावा लागत आहे़ कंपनी संचालकाविरूद्ध नांदेड, परभणी अशा २२ ठिकाणी न्यायालयात गुन्हे दाखल केलेले आहेत़ त्यामध्ये सर्व १४ आरोपी अद्याप हजर झालेले नाहीत़ न्यायालयात तारीख पे तारीख सुरू आहे़ शासनाने हा खटला जलदगतीने न्यायालयात चालविण्यासाठी मंजुरी दिली आहे़ मात्र त्याचा उपयोग होत नसल्याचे गुंतवणूकदारांनी निवेदनात म्हटले आहे़समिती गठीत करण्याची गुंतवणूकदारांची मागणीशासनाने हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी मंजुरी दिली असली तरी त्याचा उपयोग होताना दिसत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे़ शासनाने केबीसी कंपनीची रक्कम परत करण्यासाठी समिती गठित करावी, तसेच २२ ठिकाणी सुरू असलेले खटले नांदेडमध्ये जलदगती न्यायालयात चालविण्यात यावेत, अशी मागणी केली आहे़ निवेदनावर स़ गगनसिंघ, कालुसिंघ गाडीवाले, महिंद्रसिंघ रागी, बाबूसिंघ कारपेंटर, हरमीतसिंघ निर्मले, महिंदसिंघ पैदल, गोविंदसिंघ विष्णूपुरीकर, मोहनकौर भोसीवाले आदी गुंतवणूकदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत़

टॅग्स :NandedनांदेडMONEYपैसाCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी