शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

तलाव ओसंडू लागले, मत्स्यबीज वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:25 AM

पावसाच्या ढगफुटीमुळे ६ व ७ रोजी दोन दिवसांत २२० मिलिमीटर पाऊस पडला होता, तसेच लिंबोटी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा ...

पावसाच्या ढगफुटीमुळे ६ व ७ रोजी दोन दिवसांत २२० मिलिमीटर पाऊस पडला होता, तसेच लिंबोटी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा प्रवाह मानार जलाशयात मोठा येत असल्यामुळे बारूळ मनार प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून मोठ्या हजारो क्युसेकने मन्याड नदीत जात आहे. या तलावांमध्ये मत्स्य व्यवसाय कानी मत्स्यबीज सोडले होते, तलाव भरून वाहू लागल्याने तलावात सोडलेले छोटे-छोटे तसेच मोठे मत्स्यबीज वाहून गेले आहे. त्यामुळे पुढील काळात या प्रकल्पातील मासे राहणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली. या प्रकल्पातील तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे व्यावसायिकांनी सध्या मत्स्य व्यवसाय करणे थांबले होते; परंतु आता पावसामुळे मत्स्यबीजसह या तलावात टाकलेले जाळी ओठी टाकलेले वाहून गेल्याने या व्यवसायाचा वर नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने भोई समाजाला अनुदान द्यावे, अशी मागणी सरपंच बालाजी डुबुकवाड यांनी केले.