शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: लोकसभा निकालांचा विधानसभेवर प्रभाव दिसणार नाही : अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 19:21 IST

पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो

नांदेड : निकालामुळे कार्यकर्त्यांसह माझी निराशा झाली. मात्र हा पराभव मी खुल्या मनाने मान्य करीत असून, प्रदेशाध्यक्ष म्हणून पराभवाची नैतिक जबाबदारीही स्वीकारत आहे. यापुढे पक्ष ठरवेल, आदेश देईल त्याप्रमाणे पक्ष बांधणीचे काम करु, असे सांगत लोकसभा निवडणूक निकालांचा आगामी विधानसभा निवडणुकांवर प्रभाव दिसणार नाही, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

अनेकांना सत्तेशिवाय राहता येत नाही. आम्ही कधीही पक्ष सत्तेत आहे की नाही, याचा विचार केला नाही. कार्य करीत असताना पक्षाचे हित ध्यानात घेऊनच निर्णय घेतले. मात्र तरीही काही चुका झाल्या असतील. कार्यकर्त्यांसह अनेकांच्या अपेक्षा असतात. काहींचे व्यक्तिगत हित राखण्यात कदाचित कमी पडलोही असेन. मात्र याबाबत अधिक बोलणार नाही. पराभवाने निराश न होता यापुढील काळात अधिक मेहनत घेऊन पुन्हा पक्ष बांधणी करु, असे त्यांनी सांगितले. पराभवाची कारमिमांसा, आत्मपरीक्षण करावे लागेल. राज्यातील उमेदवारनिहाय आकडेवारी हाती आल्यानंतर ठोस निष्कर्षापर्यंत जाता येईल.  त्यानंतर सामूहिकपणे काही निर्णय घ्यावे लागतील. मात्र एक खरे की, एका पराभवामुळे कायमस्वरुपी देश भाजपाकडे सोपविला, असे मानायचे कारण नाही. पक्ष बांधणी करुन काँग्रेस पुन्हा उभारी घेईल, असा विश्वासही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019