शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

...तर मोदींनी व्यापाऱ्यांना घेऊन सीमेवर जावे : राज ठाकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 20:15 IST

गुजरातचे मुख्यमंत्री असताना माझ्यापुढे वेगळेच चित्र उभे केले

नांदेड : मोदींच्या मनात देशाच्या जवानांबद्दल आदर नाही, त्यांच्यापेक्षा व्यापाऱ्यांमध्ये अधिक साहस असते असे ते बोले आहेत. आता व्यापाऱ्यांना घेऊनच त्यांनी सीमेवर जावे असा टोला राज ठाकरे यांनी प्रधानमंत्री मोदींना लगावला. 

मोदी आणि शहामुक्त भारतासाठी महाराष्ट्रभर सभा घेण्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी जाहीर केले होते. त्यानुसार ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील पहिली सभा नांदेड येथे होत आहे. तब्बल पाच वर्षांनंतर राज ठाकरे नांदेडकरांशी संवाद साधत आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, मोदी सतत इलेक्शन मोड मध्ये असतात. मात्र  पाच वर्षात ते बोललेच खूप केलं काहीच नाही. मोदींच्या सभेत काळे कपडे घातलेल्या ना बाहेर काढले जाते, त्यांना एवढी भीती का आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

जवानांच्या नावावर मते का मागत आहातमोदी आता जवानांच्या नावावर मते का मागत आहेत, विकास कामावर का बोलत नाहीत. देशभरात लागू केलेल्या योजनांबद्दल ते आता बोलत नाहीत, नोटबंदी नंतर 5 कोटींचा रोजगार गेला, परंतु हे सर्व विषय सोडून दिलेत, मी बोललो होतो निवडणूक जवळ आली की मोदी युध्द सदृश परिस्थिती निर्माण करतील, मोदीला पर्याय राहणार नाही अन तसेच झाले. 

मोदींनी केसाने गळा कापला ज्या माणसावर आपण विश्वास टाकला, त्याने केसाने गळा कापला. देशातील लोकांना जी स्वप्न दाखविण्यात आली ती खोटी होती, गुजरातचे मुख्यमंत्री असताना माझ्यापुढे वेगळेच चित्र उभे केले होते अन आता वेगळाच माणूस समोर दिसतोय अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्यावर केली.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019