शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाका की बॉम्ब? उडाली खळबळ
2
"...तेव्हा तर विरोधकांचे चेहरी बघण्यासारखे होते, एकदम पांढरेफटक"; CM शिंदेंचा हल्लाबोल
3
भरधाव कार ट्रॅक्टरला धडकली, खामगावातील युवकाचा जागीच मृत्यू
4
आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण...; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महायुतीची त्रिसूत्री
5
कुलगाममध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मोरगाव भाकरे येथील जवानाला हौतात्म्य
6
एक म्हैस, दोन दावेदार...! पंचायतीला करता आला नाही न्याय निवाडा, तेव्हा खुद्द म्हशीनंच सोडवला वाद
7
कत्तलीसाठी जात असलेल्या २८ गाेवंशांना जीवनदान; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
8
अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात, शिंदेंच्या विधानानं सभागृहात एकच हशा! नेमकं काय घडलं?
9
ZIM vs IND T20I : झिम्बाब्वेची विजयी सलामी! भारताची 'युवा'सेना पराभूत; गिल-सुंदरची झुंज अयशस्वी
10
"हिंदू हिंसक असते तर...", दोन वर्षांनंतर सार्वजनिक व्यासपीठावरून नुपूर शर्मा स्पष्टच बोलल्या? बघा VIDEO
11
"भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
12
आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; १९ जुलैला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार!
13
"७० दिवसानंतर खरी मॅच सुरू होईल तेव्हा जनताच खोके सरकारची कॅच घेईल’’, एकनाथ शिंदेंना नाना पटोलेंचा टोला 
14
ZIM vs IND : झिम्बाब्वेकडून भारताचा पराभव! खासदार शशी थरूर यांची BCCI वर बोचरी टीका, म्हणाले...
15
Sangli: वटवाघळामुळे आरामबसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली; चालकासह प्रवासी किरकोळ जखमी
16
राहुल गांधींनी भेट घेतलेले लोको पायलट खरे की प्रोफेशन ॲक्टर्स? भाजपा-काँग्रेस आमने सामने
17
हाय कोलेस्ट्रॉल, हार्ट अ‍ॅटॅकचं टेन्शन सोडा, या 5 गोष्टी आहारात सुरू करा; मग बघा कमाल...!
18
नशीब बलवत्तर, मोठी दुर्घटना टळली! लोखंडी अँगल कारच्या काचा फोडून शिरले आत
19
सूर्यकुमार म्हणाला,‘चेंडू हातात बसला;’ पण त्याच्या  'हाता'मागे होता एक भक्कम 'हात'! माहीत आहे कुणाचा?
20
महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 

संजय राऊत यांना जो न्याय तोच मलिक अन् देशमुखांना मिळावा: सुप्रिया सुळे

By शिवराज बिचेवार | Published: November 10, 2022 3:46 PM

सत्ता ही कुणावर अन्याय करण्यासाठी नसते. तर माय-बाप जनतेची सेवा करण्यासाठी असते.

नांदेड- संजय राऊत यांच्यावर अन्याय झाला होता. परंतु आता राऊत यांना जो न्याय मिळाला तोच न्याय नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मिळावा अशी अपेक्षा आहे. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे प्रतिपादन खा.सुप्रिया सुळे यांनी केले. 

भारत जोडो यात्रेसाठी सुप्रिया सुळे या गुरुवारी नांदेडात आल्या होत्या. सत्ता ही कुणावर अन्याय करण्यासाठी नसते. तर माय-बाप जनतेची सेवा करण्यासाठी असते. राऊत यांच्यावर अन्याय झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना किती त्रास झाला. परंतु सत्य जे आहे ते बाहेर येण्याची गरज आहे. देशात महागाई, बेरोजगारी यासारखे मोठे प्रश्न आहेत. परंतु ते सोडून इतर विषय पुढे आणले जात आहेत. नोटबंदी झाली मग एवढ्या नोटा आणल्या कुठून? त्या छापल्या कुठे? त्याचे वितरण कसे केले? असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत.

महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था ही मोठी आव्हाने आहेत. त्यावर एक समाज म्हणून चर्चा केली पाहिजे. त्यासाठी राज्याचे अधिवेशन बोलवा. त्यात मोठे चार प्रकल्प राज्याबाहेर कसे गेले यावर चर्चा करा. ते प्रकल्प कोणत्याही राज्यात जावो याला महत्व नाही. परंतु मेरीटवर असलेल्या महाराष्ट्रातून का गेले? राज्यात चांगले शिक्षण, सुरक्षितता आहे. त्यामुळे देशभरातून मुले शिकण्यासाठी येतात. दिवंगत अरुण जेटली नेहमी म्हणायचे केंद्र आणि राज्याचे प्रेमाचे संबंध असले पाहिजे. परंतु दुर्देवाने ते आज होताना दिसत नाही, अशी खंतही सुळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राSanjay Rautसंजय राऊतnawab malikनवाब मलिकAnil Deshmukhअनिल देशमुख