शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

मुल्यवर्धन उपक्रमाअंतर्गत 42 प्रेरकांचा सन्मान : नंदुरबारात शांतीलाल मुथा फाऊंडेशनचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद शाळांमध्ये मुल्यवर्धन या उपक्रमाअंतर्गत महत्त्वाची भुमिका बजावणा:या प्रेरकांचा सन्मान शांतिलाल मुथा फाऊंडेशनतर्फे बुधवारी करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्याथ्र्यामध्ये भारतीय राज्य घटनेची मूल्य रुजविण्यासाठी मुल्यवर्धन उपक्रम कार्यान्वीत करण्यात आला आहे. यात महत्त्वाची भुमिका बजावणा:या प्रेरकांना प्रोत्साहित करण्यासाठी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद शाळांमध्ये मुल्यवर्धन या उपक्रमाअंतर्गत महत्त्वाची भुमिका बजावणा:या प्रेरकांचा सन्मान शांतिलाल मुथा फाऊंडेशनतर्फे बुधवारी करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्याथ्र्यामध्ये भारतीय राज्य घटनेची मूल्य रुजविण्यासाठी मुल्यवर्धन उपक्रम कार्यान्वीत करण्यात आला आहे. यात महत्त्वाची भुमिका बजावणा:या प्रेरकांना प्रोत्साहित करण्यासाठी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी डॉ.कांतिलाल टाटीया होते. गट शिक्षणाधिकारी अरुण पाटील, नरेश कांकरिया, हनुमंत खोत, एस.एन.आवटे आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देतांना टाटिया यांनी सांगितले, शांतिलाल मुथा फाऊंडेशनने या कार्यक्रमाची आखणी 2009 सालापासून केलेली आहे. संशोधनावर आधारीत आठ वर्षापासून प्रयोग करून जिल्हा परिषदेच्या शाळांमधून तो यशस्वी झाला आहे. राज्यातील 107 तालुक्यातील दहा लाख विद्याथ्र्यार्पयत हा कार्यक्रम पोहचला आहे. नंदुरबार तालुक्यातील 42 शिक्षक व केंद्रप्रमुखांनी मास्टर ट्रेनिंग पुर्ण केले आहे. दोन महिने त्यांनी विद्याथ्र्यावर मुल्यवर्धन प्रशिक्षणाअंतर्गत असलेल्या कृती केलेल्या आहेत. अशा प्रेरक व केंद्रप्रमुखांचा हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.