शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

शेतक:यांच्या प्रश्नांची जाण काँग्रेसलाच कोळदा येथे चंद्रकांत रघुवंशी यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:25 PM

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादा : तापीचे पाणी कोळद्यार्पयत आणून सिंचनाची सोय करून देण्यात येणार आहे. त्यासाठी कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी रविवारी कोळदा येथे आयोजित काँग्रेस मेळाव्यात बोलतांना केले.कोळदा येथे रविवारी काँग्रेस मेळाव्यासह विविध विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह सातपुडा ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादा : तापीचे पाणी कोळद्यार्पयत आणून सिंचनाची सोय करून देण्यात येणार आहे. त्यासाठी कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी रविवारी कोळदा येथे आयोजित काँग्रेस मेळाव्यात बोलतांना केले.कोळदा येथे रविवारी काँग्रेस मेळाव्यासह विविध विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नंदुरबारच्या नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, पंचायत समिती सभापती रंजना नाईक, जि.प.सभापती दत्तू चौरे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, बाजार समितीचे सभापती भरत पाटील, सरपंच रतमीबाई भिल आदी उपस्थित होते. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, शेतकरी हिताची जाणीव असलेला केवळ काँग्रेस पक्ष आहे. शेतक:यांना कजर्माफी व इतर मागण्यांसाठी एक हजार किलोमिटर पायी जावे लागते ही मोठी शोकांतिका आहे. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका आहेत. त्यादृष्टीने पदाधिकारी, कार्यकत्र्यानी कामाला लागावे. सध्या आपण भाजपमध्ये जाणार असल्याचा अफवा उठविल्या जात आहेत. परंतु त्यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दीपक पाटील यांनी तापीवरील उपसा सिंचन योजना लवकरच पुर्ण होणार आहे. त्यासाठी प्रय} सुरू आहेत. सातपुडा कारखान्याने शेतक:यांच्या नोंदणी केलेल्या उसाला 2400 रुपये टन भाव दिला तर कापसाला 5100 रुपये क्विंटल भाव दिला असल्याचे सांगितले. प्रास्ताविक सुभाष राजपूत यांनी केले. आभार माजी जि.प. सदस्य भरत पाटील यांनी मानले. तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.