शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
2
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
3
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
4
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
5
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
6
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
7
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
8
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
9
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
10
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
11
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
12
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
13
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
14
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
15
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
16
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
17
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
18
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
19
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
20
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं

सफाई कामगारांना सुविधा न दिल्यास मुख्याधिका:यांना जबाबदार धरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:59 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  सफाई कामगारांच्या समस्या सोडवून त्यांना लागणारे साहित्य 1 मे पयर्ंत देण्यात यावे, अन्यथा पालिका मुख्याधिका:यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी सफाई कर्मचा:यांच्या आढावा बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात  पालिका सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत जिल्ह्यातील पालिका मुख्याधिका:यांची आढावा बैठक घेण्यात आली़ यावेळी डॉ.कलशेट्टी बोलत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  सफाई कामगारांच्या समस्या सोडवून त्यांना लागणारे साहित्य 1 मे पयर्ंत देण्यात यावे, अन्यथा पालिका मुख्याधिका:यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी सफाई कर्मचा:यांच्या आढावा बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात  पालिका सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत जिल्ह्यातील पालिका मुख्याधिका:यांची आढावा बैठक घेण्यात आली़ यावेळी डॉ.कलशेट्टी बोलत होते. यावेळी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे राजस्व अध्यक्ष नागेश कंडारे, जिल्हाध्यक्ष कुंदन थनवार, सचिव धनराज पिवाल, सुरेश बिसनारे, प्रकाश सोलंकी, अजय गुजरे उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सांगितले की,  सफाई कामगार हा सकाळी उठून गाव, शहर सफाईचे काम करतो़ त्यांच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. कामगारांचे शारिरीक, मानसिक सक्षमीकरणासाठी प्रय} करावेत, त्यांच्या मागण्यांकडे प्राधान्याने लक्ष द्याव़े सभेत पालिका कर्मचा:यांच्या समस्यांबाबत 22 फेब्रुवारीला अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर चर्चा झाली़ निवेदनात पुरुषांना तीन ड्रेस व महिलांना तीन साडय़ांसह  12 व 24 वर्षे पूर्ण सेवा झालेल्या कामगारांना कालबद्ध वेतनश्रेणी, आवासित प्रगती योजनेंतर्गत लाभ देऊन फरक अदा करावा, स्थायी प्रमाणपत्र द्यावे, दरमहा पगारपत्रक, भविष्यनिर्वाह निधीची वार्षिक स्लिप, अंशदान निवृत्तीवेतन कपातीची वािर्षक स्लिप, दुय्यम सेवा पुस्तक द्यावे, मेहतर वस्तीत नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात, लाड-पागे समितीच्या समितीच्या धोरणांची अंमलबजावणी करावी, 25 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचा:यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेमध्ये मोफत घरकुल तयार करुन द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या़या निवेदनाबाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी पालिका मुख्याधिका:यांना विचारणा केली होती़ त्यावर मुख्याधिका:यांकडून कोणतीही अंमलबजावणी न झाल्याचे सांगण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली़