शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

जिल्ह्यात १०६१ कोरोनामुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 1:31 AM

जिल्ह्यात बुधवारी (दि.२६) नवीन १०९३ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १०६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ३५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४५१४वर पोहोचली आहे.

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.२६) नवीन १०९३ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १०६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ३५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४५१४वर पोहोचली आहे.जिल्ह्यात कोरोनामुक्त आणि कोरोनाबाधितांची संख्या बुधवारी समकक्ष समान स्तरावर आली.  त्यामुळे एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या १४,३९७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ४०३, नाशिक ग्रामीणला ६७४ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १६ रुग्ण बाधित आहेत.जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ लाख ६२ हजार २४१ कोरोना बाधितांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १४ हजार ४०० कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. 

 जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १९, ग्रामीणला १६ असा एकूण ३५ जणांचा बळी गेला आहे. ग्रामीणमधील बळींची संख्या काहीशी घटली आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तचे प्रमाण ९५ टक्क्यांवरजिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९५.०५ टक्क्यांवर पाेहाेचले आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९८.०५ टक्के, नाशिक शहर ९६.५१ टक्के, नाशिक ग्रामीण ९३.१६, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८९.५४ टक्क्यांवर पाेहोचला आहे. जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा अडीच हजारांपेक्षा थोडी अधिक २५३२वर पोहोचली आहे. त्यात ग्रामीणचे ११२५, मनपाचे १२५२, मालेगावचे १५५ अहवालांचा समावेश आहे. ग्रामीणमध्येदेखील रुग्णसंख्या वाढीचा दर काहीसा कमी होऊ लागला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या