शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

नाशिक  जिल्ह्यात ५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 5:51 PM

नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे राहणारे मच्छिंद्र साजन बोरसे (४१) यांनी दुपारी नांदगाव रेल्वे स्थानकापासून जवळच भरधाव वेगाने जाणा-या रेल्वेखाली उडी घेतली. अवघ्या काही क्षणातच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन दिवसांपुर्वी निफाड तालुक्यातील शिवडी शिवारात उगावचे शेतकरी रामदास पांडूरंग बिरार या शेतक-याने रेल्वेखाली आत्महत्या केली

ठळक मुद्देनांदगावी रेल्वेखाली जीव : लागोपाठ घटनादरमहिन्याला सरासरी ७ शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

नाशिक : निफाड तालुक्यातील उगाव येथे दोन दिवसांपुर्वी रेल्वेखाली शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी नांदगावी येथे मच्छिंद्र बोरसे या शेतक-यानेही रेल्वेखाली आपला जीव देवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लागोपाठच्या या घटनेने जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणा-या शेतकºयांची संख्या ५७ झाली आहे.नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे राहणारे मच्छिंद्र साजन बोरसे (४१) यांनी दुपारी नांदगाव रेल्वे स्थानकापासून जवळच भरधाव वेगाने जाणा-या रेल्वेखाली उडी घेतली. अवघ्या काही क्षणातच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन दिवसांपुर्वी निफाड तालुक्यातील शिवडी शिवारात उगावचे शेतकरी रामदास पांडूरंग बिरार या शेतक-याने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असून, दरमहिन्याला सरासरी ७ शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. सध्या पिक पेरणीचा हंगाम असून, एकीकडे शेतकरी शेतीकामात व्यस्त असताना दुसरीकडे शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने शेतकºयांचे दिड लाख रूपयांचे कर्ज माफ केले तसेच आता शेतक-याच्या कुटंबातील व्यक्तींचेही दिड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला असताना शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक