शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

आठ तालुक्यांना झोडपले, शनिवार पासून होणार पीक नुकसानीचे पंचनामे

By श्याम बागुल | Published: May 05, 2023 7:49 PM

कोठेही पाऊस पडल्याची नोंद झाली नाही.

नाशिक : राज्याचे कृषिमंत्री खरिपाची आढावा बैठक घेऊन परतीच्या प्रवासाला लागलेले असताना जिल्ह्यातील आठ तालुक्यात गुरुवारी (दि.५) दुपारनंतर पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले असून, त्यामुळे शेतकऱ्याचे होते नव्हते त्या पिकाचेही पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सध्या लग्नसराई जोरात असल्याने या विवाह समारंभांनाही त्याचा फटका सहन करावा लागला आहे. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून हवामानातील बदल व अवकाळी पावसाचा इशारा असल्यामुळे महसूल विभागाने थांबविलेेले पीक पंचनामे शनिवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असून, तशा सूचना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारीच यंत्रणेला दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गुरुवारी (दि.४) दुपारनंतर पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव या तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतीच्या मशागतीत गुंतलेल्या शेतकऱ्यांची दाणाफाण उडाली. त्याच बरोबर शेतातील खळ्यात काढून ठेवलेला कांदा भिजला. त्याच बरोबर भाजीपाला व काढणीला आलेल्या पिकाचेही नुकसान झाले. हवामान खात्याने अवकाळी पावसाची तीव्रता शुक्रवारी (दि.५) कमी होईल, असा अंदाज व्यक्त केल्याने दिवसभर काहीसे ढगाळ हवामान कायम राहिले मात्र कोठेही पाऊस पडल्याची नोंद झाली नाही.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक