शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

अंदरसूल गावाला चार दिवसानंतर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:42 AM

अंदरसूल : येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आता जाणवू लागली. अंदरसूल गावाला चार दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळत आहे.

अंदरसूल : येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आता जाणवू लागली. अंदरसूल गावाला चार दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळत आहे. अंदरसूल गावाच्या वाड्या-वस्त्यावरील विहिरींनी तळ गाठला असून, उत्तरपूर्व भागातील धामणगाव, सायगाव, पांजरवाडी, गारखेडे, भारम, तळवाडे, न्याहारखेडे, कौटखेडे, बोकटे, तळवाडे, डोंगरगाव, भुलेगाव, देवठाण, खामगाव रस्ता, सुरेगाव, देवळाणे, दुगलगाव, गवंडगाव या गावाच्या वाड्या-वस्त्यावरील विहिरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, बोकटे यात्रेपूर्वीच्या कालव्याच्या पाण्याने नदीपात्रातील बंधारे कोरडेठाक झाले आहेत. तालुक्यात विक्रमी तपमान झाल्याने बंधारे व विहिरींचे पाणी आटले आहे. कालवा लाभक्षेत्रातील सध्या पिण्याइतके पाणी असले तरी एक महिना ते पुरणार नाही.