शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

धानपाडावासियांना मिळाले ६० वर्षानंतर नळाला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 2:53 PM

पेठ -तालुक्यातील धानपाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या नागरिकांना तब्बल ६० वर्षानंतर नळाचे पाणी पाहण्याचा योग आला असून वर्षानुवर्ष पायपीट करून डोक्यावर पाणी वाहणाऱ्या महिलांची यामुळे सुटका झाली आहे.

पेठ -तालुक्यातील धानपाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या नागरिकांना तब्बल ६० वर्षानंतर नळाचे पाणी पाहण्याचा योग आला असून वर्षानुवर्ष पायपीट करून डोक्यावर पाणी वाहणाऱ्या महिलांची यामुळे सुटका झाली आहे. दमणगंगा नदीच्या काठावर वसलेले धानपाडा हे आठशे लोकवस्तीचे गाव बोरपाडा व बिलकस अशी दोन लहान पाडे. अनेक वर्षापासून येथील नागरिक एक ते दीड किलोमीटर खोल नदीतून डोक्यावर पाणी आणत होते. मध्यंतरी ग्रामपंचायतीने एक कुपनलिका काढून दिली. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा भासत असे. ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश दरोडे, माजी सरपंच निवृत्ती गालट यांनी शासनाच्या विविध उपयोजना व पेसा योजनेचा सुव्यविस्थत वापर करून गावाला नळाद्वारे पाणीपूरवठा योजना यशस्वी केली. सदर योजनेचे लोकार्पण नुकतेच जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत यांचे हस्ते झाले. याप्रसंगी उपसभापती तुळशिराम वाघमारे, मनोज घोंगे, विलास अलबाड, कुमार मोंढे, शामराव गावीत, मोहन कामडी, नंदू गवळी, सुरेश पवार, संतोष डोमे, पुंडलिक महाले, रामदास वाघेरे, विक्र म चौधरी, सरपंच रमेश दरोडे, निवृत्ती गालट,नवसू बोरसे, पोपट दरोडे, सोनू गालट, भगवान दरोडे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमति भूसावरे, शाखा अभियंता उशीर, ग्रामसेवक एम.ए. दळवी यांचेसह ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक