शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नांदूरमधमेश्वर येथील अभयारण्याची ठरणार सीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:57 IST

नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची सीमा अद्याप निश्चित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ज्या भागात अभयारण्य क्षेत्र अस्तित्वात नाही, तो भागदेखील अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. यामुळे सातत्याने स्थानिक रहिवासी व वन-वन्यजीव विभागात संभ्रम निर्माण होत आहे.

ठळक मुद्देवन्यजीव विभागाचे पाऊल : नव्याने सीमांकनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर

नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची सीमा अद्याप निश्चित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ज्या भागात अभयारण्य क्षेत्र अस्तित्वात नाही, तो भागदेखील अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. यामुळे सातत्याने स्थानिक रहिवासी व वन-वन्यजीव विभागात संभ्रम निर्माण होत आहे.या पार्श्वभूमीवर नाशिक वन्यजीव विभागाने पाऊल उचलले असून, नव्याने सीमांकन करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. याबाबतचा आराखडा व प्रस्ताव राज्य वन्यजीव महामंडळाला सादर करण्यात आला आहे.जिल्ह्णातील निफाड तालुक्यामध्ये गोदावरी-कादवा नदीच्या संगमावार नांदूरमधमेश्वर बंधारा इंग्रजकाळात बांधला गेला. या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरला पाणथळ जागा विकसित झाली. पाणथळ जागेतील नैसर्गिक जैवविविधतेने हा परिसर समृद्ध झाला.नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार झाला असून, सीमांकनाचा मुख्य मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे अभयारण्याची सीमा निश्चित होईल, जेणेकरून संरक्षण व संवर्धनासाठी निर्माण होणाºया अडचणींवर मात करणे वन्यजीव विभागाला शक्य होणार आहे. सीमांकन निश्चित झाल्यानंतर नैसर्गिक अधिवास विकसित करून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे.स्थानिक गावकºयांमधील संभ्रम दूर होऊन लोकसहभागातून अभयारण्याच्या विकासासाठी येणारे अडथळे दूर करता येईल, असा विश्वासही उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी व्यक्त केला आहे.सीमांकनाचा तोटा स्थानिक नागरिकांसह अभयारण्याला संवर्धनाच्या बाबतीतही आहे. भविष्यात या अभयारण्याच्या संरक्षणासाठी सीमानिश्चिती करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने वन्यजीव विभागाने आराखडा तयार केला असून, मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितीत असलेल्या राज्य वन्यजीव मंडळाकडे सोपविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.