शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

ग्रामीण भागातील बससेवा अधिक सक्षम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:11 AM

नाशिक महापालिकेची शहर बससेवा सुरू झाल्याने राज्य परिवहन महामंडळाला आता ग्रामीण भागातील प्रवासी सेवा अधिक सक्षम करता ...

नाशिक महापालिकेची शहर बससेवा सुरू झाल्याने राज्य परिवहन महामंडळाला आता ग्रामीण भागातील प्रवासी सेवा अधिक सक्षम करता येणार आहे. महामंडळाने नेहमीच दर्जेदार प्रवासी सेवा पुरविण्याला प्राधान्य दिले आहे. शहरातील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी झाल्याने आता ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी अधिक चांगली प्रवासी सेवा देता येऊ शकणार आहे.

नाशिक महापालिकेने प्रवासी वाहतूक सुरू केली ही आनंदाचीच बाब आहे. बस कुणाची यापेक्षा शेवटी प्रवाशांना सुविधा मिळणे महत्त्वाचे असून, त्यादृष्टीनेच महामंडळाने आजवर प्रवासी वाहतूक केली आहे. आजवर शहर आणि ग्रामीण भागात परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्यात आली आहे. आता शहरातील भार कमी झाल्यामुळे आम्हाला ग्रामीण भागात अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे.

ग्रामीण भागातील भागात आम्हाला अधिक सुविधा द्यायच्या आहेत. नाशिक महानगरातील प्रवासी वाहतुकीवरील यंत्रणा आता आम्ही ग्रामीण भागासाठी वापरणार आहोत. परंतु, सध्या काेेरोनाचा निर्बंध असल्यामुळे याबाबत काही मर्यादादेखील आलेल्या आहेत. परंतु, जसजसे निर्बंध कमी होतील त्याप्रमाणे नाशिकमधून ग्रामीण भागासाठी अधिक चांगली आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

महापालिकेने सुरू केलेल्या बससेवेला आमच्या शुभेच्छाच आहेत. त्यांनी आधुनिकतेची कास धरून बसेस रस्त्यावर आणलेल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि मोबाईलचा वापर सर्वसामान्य नागरिक करीत असल्याने या तंत्रज्ञानाचा प्रवाशांना लाभच होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाची जबाबदारी असल्याने ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त बसेसच्या माध्यमातून अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.