शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

लिलाव बंद पाडत, येवल्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 12:45 PM

अल्प दर पुकारला जात असल्याने शेतकऱ्यांनी घोषणा देत लिलाव बंद पाडले.

सुनील गायकवाड,  येवला (जि नाशिक): सरकारने मोठा गाजावाजा करत 2410 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी नाफेड मार्फत करू असे सांगितले, मात्र  शेतकऱ्याच्या कांद्याला आज लिलाव सुरू होताच अल्प दर पुकारला जात असल्याने शेतकऱ्यांनी घोषणा देत लिलाव बंद पाडले.

नाफेड मार्फत कांदा खरेदीच्या वलग्ना हवेतच विरल्या असून हे सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करीत असल्याचा आरोप करून  येवल्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले. संचालक मंडळाने मध्यस्ती करत त्वरित काही तरी तोडगा काढू असे सांगत शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. जो पर्यंत नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू केली जात नाही, व जो पर्यंत कांद्याला समाधानकारक भाव मिळत नाही, तो पर्यंत कांद्याचे लिलाव होऊ देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिक