शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

मराठा आरक्षणासाठी केंद्र -राज्यात मध्यस्थी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:12 AM

नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारची १०२ वी घटनादुरुस्ती हा कळीचा मुद्दा ठरत असून मराठा समाजाला आरक्षण मिळवून ...

नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारची १०२ वी घटनादुरुस्ती हा कळीचा मुद्दा ठरत असून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी समन्वयकाची भूमिका बजावून मध्यस्थी करावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील विविध मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी देंवद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सकल मराठा समाजाच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांविषयी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेत स्वतंत्र एसईबीसी प्रवर्ग तयार करून विधिमंडळात कायदा संमत करून घेतला होता. हा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवून मराठा समाज मागास नसल्याचा निर्णय निर्णय दिला आहे. त्यामुळे समाज पुन्हा पन्नास वर्षे मागे गेल्याचे नमूद करतानाच विविध अभ्यासकांनी सुचविलेल्या पर्यायांनुसार आरक्षणासंबधी ३३८ ब ३४२ अंतर्गत प्रक्रिया राबविण्यासाठी विरोधी पक्षनेता तसेच केंद्र सरकारमधील सताधारी पक्षाचे महत्त्वपूर्ण घटक म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करावी, यासाठी समाज प्रतिनिधींनी त्यांना निवेदनाच्या माध्यमातून साकडे घातले आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, उमेश शिंदे, विजय खर्जुल, आशीष अहिरे, योगेश गांगुर्डे, वैभव दळवी, माधवी पाटील आदी उपस्थित होतेे.

100721\10nsk_39_10072021_13.jpg

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना करण गायकर उमेश शिंदे, विजय खर्जुल, अशिष अहिरे,  योगेश गांगुर्डे, वैभव दळवी, माधवी पाटील आदी