शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

चांदवड बाजार समितीत कांद्याला १८२६ रुपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:15 AM

गेल्या बारा दिवसांपासून कांदा लिलाव कोरोना पार्श्वभूमीवर बंद होते. त्यातच कांदा लिलावास शासनाने सुरुवात करण्यास सांगितले. मात्र, शेतकऱ्यांची बाजार ...

गेल्या बारा दिवसांपासून कांदा लिलाव कोरोना पार्श्वभूमीवर बंद होते. त्यातच कांदा लिलावास शासनाने सुरुवात करण्यास सांगितले. मात्र, शेतकऱ्यांची बाजार समितीत प्रवेश करताना कोरोना चाचणी अनिर्वाय केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली. त्यात चाचणी सक्तीमुळे अनेक शेतकरी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणत नसल्याची बाब लक्षात आल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीने स्थानिक आरोग्य विभागाशी संपर्क साधून शेतकऱ्यांची चाचणी करून द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी बाहेरून कुठूनही कोरोना चाचणी करूनच यावे, असे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले असल्याचे शेतकरी वाहने घेऊन कांदा विक्रीसाठी आणत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे आवकेत मोठी घट झाली. पर्यायाने बाजार समितीच्या उत्पनात घट झाल्याचे दिसत आहे.