नाशिक : जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांतून गुरु वारपासून व्यवहार सुरू करण्यात आल्यानंतर ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी मंगळवारी रात्री अचानक ५०० व १००० रु पयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने देशभर खळबळ उडाली. त्यात बुधवारी बँका व एटीएम केंद्रेही बंद राहिल्याने गैरसोयीबरोबरच जनजीवन विस्कळीत झाले.
नोटा बदलण्यासाठी झुंबडनागरिकांची धावपळ
By admin | Published: November 10, 2016 10:41 PM