शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

लाॅकडाऊन काळातही लवंगी मिरचीचे भरघोस उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:11 AM

आपल्या वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये इतर ठिकाणी कोबी, टोमॅटो, कोथिंबीर आदी पिके घेत अवघ्या २० ते २५ गुंठ्यात ...

आपल्या वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये इतर ठिकाणी कोबी, टोमॅटो, कोथिंबीर आदी पिके घेत अवघ्या २० ते २५ गुंठ्यात नेञा ॲस्टाॅन कंपनीच्या लवंगी मिरचीचे वाण लावून त्यांनी भरघोस उत्पन्न घेतले आहे. लाॅकडाऊनमुळे बाजार समित्या तसेच इतर भाजीपाला मार्केटही बंद करण्यात आल्यामुळे पुढील उत्पन्न बंद करावे लागल्याने नफा मंदावला. वंजारवाडी शिवारात आपल्या वडिलोपार्जित शेतीत पारंपरिक पिके घेतली जात होती. अखेर शेतीत नशीब आजमावत त्यांनी जोडधंदा म्हणून ट्रॅक्टर घेतला. पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी लवंगी मिरचीचे वाण आणले. उत्तमप्रकारे नियोजन करत ४ ते ५ फूट सरी तयार करत त्यावर मल्चिंग पेपर टाकत ठिबक सिंचनाद्वारे झाडांना पाण्याची सोय केली. त्यानंतर महागडी औषधे फवारणी करत झाडे हळूहळू फुलांवर आली. त्यानंतर झाडांना फळे आल्यानंतर भरघोस उत्पन्न घ्यायला सुरुवात झाली. पराड यांनी पहिल्याच तोडीला जवळपास ३८० ते ३९० क्रेट लवंगी मिरचीचे उत्पन्न घेत लाखो रुपये नफा कमाविला. यानंतर दररोज १०० ते १५० क्रेट मिरचीचे उत्पन्न निघू लागले. यासाठी त्यांना पत्नी तसेच आई मथुराबाई तुकाराम पराड यांची मोलाची मदत झाली असल्याचे शेतकरी पराड यांनी सांगितले.

------------------

वंजारवाडी येथील शेतकरी संदीप पराड यांनी लवंगी मिरचीचे घेतलेले पीक दाखवताना आई मथुराबाई पराड. (२८ नांदूरवैद्य फार्म)

===Photopath===

280621\28nsk_4_28062021_13.jpg

===Caption===

२८ नांदूरवैद्य फार्म