शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सामुदायिक शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 18:21 IST

नामपूर : आज महाराष्ट्र राज्यातील पहिली सामुदायिक शेतकरी आत्महत्येला ३५ वर्ष पूर्ण होत आहे, त्यांच्या व आजपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने १ दिवसाचे अन्नत्याग आंदोलन नामपूर बाजार समितीच्या आवारात केले.

ठळक मुद्देम. रा. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अन्नत्याग दिवस आंदोलन

नामपूर : आज महाराष्ट्र राज्यातील पहिली सामुदायिक शेतकरी आत्महत्येला ३५ वर्ष पूर्ण होत आहे, त्यांच्या व आजपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने १ दिवसाचे अन्नत्याग आंदोलन नामपूर बाजार समितीच्या आवारात केले.

शासनाने शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष द्यावे म्हणून २०१७ पासून राज्यातील शेतकरी वर्ग १ दिवसाचा उपवास करतात. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अभिमन पगार यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी सामुदायिक उपवास करत आहेत. एक दिवस अन्नत्याग आंदोलन संपूर्ण राज्यात पोहोचेल आणि शासन दरबारी शेतकरी प्रश्न निकाली निघतील असा विश्वास शेतकरी पुत्रांना आहे, असे मत पगार यांनी व्यक्त केले आहे.बाजार समिती सभापती संजय भामरे, संचालक भाऊसाहेब अहिरे, पोलीस पाटील बाळासाहेब ठाकरे, सचिन आहिरराव यांनी पाठिंबा दिला. सदर आंदोलनाला बागलाण तालुका माजी जवानांना पाठिंबा दिला आहे. परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी सदर अभिवादन स्थळी भेट दिली असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सद‌्भावना व्यक्ती केली. डिंगम्बर धोंडगे, हर्षल अहिरे, सुभाष शिंदे, रवींद्र धोंडगे, राहुल पगार, योगेश पगार, देविदास पगार, भाऊसाहेब पगार, शेखर कापडणीस यांनी सामुदायिक अन्नत्याग केला.

राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, कोणीही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये ही भावना मनात कायम आहे. एक जवान म्हणून अभिवादन करतांना खूप वेगळ्या भावना आहेत. ३५ वर्षांपूर्वी रावसाहेब करपे व मालती करपे यांनी ४ मुलांसह आत्महत्या केली. आज पण आत्महत्या सुरूच आहेत. या आत्महत्या शासनाने थांबवाव्यात व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सद‌्भावना निर्माण व्हावी म्हणून केलेल्या अन्नत्याग आंदोलनला आमच्या माजी जवानांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.- विश्वास पगार, माजी जवान. (२४ नामपूर १,२) 

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंप