शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोरोनामुळे जन्मदर घटला, मृत्यूदर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST

नाशिक जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असून, आदिवासी भागात लग्नाबाबत अजूनही जुन्याच रूढी, परंपरा कायम आहेत. त्यामुळे लग्नाविषयी करण्यात आलेले ...

नाशिक जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असून, आदिवासी भागात लग्नाबाबत अजूनही जुन्याच रूढी, परंपरा कायम आहेत. त्यामुळे लग्नाविषयी करण्यात आलेले कायदे लागू होत नाही; परंतु कोरोना महामारीमुळे आदिवासींमध्ये देखील लग्न संख्या घटली, त्यामुळे जन्मदरावर त्याचा परिणाम झाला आहे. संपूर्ण वर्षभर कोरोनाचा प्रभाव कायम राहिल्याने जिल्ह्यात मृत्यूदरातही मोठी वाढ झाली असून, तो कमी करण्यासाठी आरोग्य विभाग हरतऱ्हेचे प्रयत्न करीत आहे.

---------------

जन्मदरात झाली घसरण

वर्षभर कोरोनाचा प्रभाव कायम राहिल्यामुळे व त्यातल्या त्यात आरोग्याबाबत समाज चांगलाच सजग झाला आहे. गरोदर महिलांना कोरोना प्रादुर्भाव लवकर होतो, असा समज झाल्याने लग्न झाले तरी गर्भधारणा लांबविण्याकडे नवजोडप्यांचा कल राहिल्याचा परिणामही जन्मदरातील घट होण्यात झाला आहे.

----------

वर्ष- २०१९- जन्म- १०२०९८- मृत्यू-२६९८९

२०२०- जन्म- ९९६९०- मृत्यू- ३१७४१

--------------

लग्नसंख्येत मोठी घट

गेल्या वर्षभरात विवाह सोहळ्यांची संख्या कमी झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होताच, मार्च ते जून महिन्यापर्यंत देशात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर मात्र लग्नाचा मुहूर्त नसल्याने लग्नसोहळे थांबविण्यात आले. दिवाळीनंतर लग्नसोहळ्यांचा बार उडण्याची चिन्हे दिसू लागताच चालू वर्षी मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले परिणामी गर्दीवर बंधने आल्याने सर्व विवाह सोहळे रद्द करण्यात आले.