शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

शत्रूच्या मुलखात त्याला पराभूत करणे हेच खरे शौर्य : चारूदत्त आफळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:46 IST

इतिहासाचा विषय राष्ट्राचा असतो म्हणून इतिहास राष्ट्र घडवितो. प्रभू रामचंद्रांनी पराक्रम केला तो दुसऱ्याने लिहिला, मात्र सावरकर हे स्वत: पराक्रम करायचे व स्वत:च लिहायचे. शत्रूला त्याच्या राजधानीत जाऊन पराभूत करणे हे खरे शौर्य आहे आणि असेच शौर्य प्रभू रामचंद्र व वीर सावरकर या दोघांमध्ये होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी केले.

पंचवटी : इतिहासाचा विषय राष्ट्राचा असतो म्हणून इतिहास राष्ट्र घडवितो. प्रभू रामचंद्रांनी पराक्रम केला तो दुसऱ्याने लिहिला, मात्र सावरकर हे स्वत: पराक्रम करायचे व स्वत:च लिहायचे. शत्रूला त्याच्या राजधानीत जाऊन पराभूत करणे हे खरे शौर्य आहे आणि असेच शौर्य प्रभू रामचंद्र व वीर सावरकर या दोघांमध्ये होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी केले.  श्री काळाराम जन्मोत्सवानिमित्त काळाराम संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सवात आफळे यांनी ‘रामायण व सावरकरायण’ विषयावर दुसरे पुष्प गुंफले. सावरकर विदेशात नेमके कशासाठी गेले याची कल्पना त्यांच्या पत्नी व बहिणीला नव्हती केवळ दोघा भावंडांना थोडीफार कल्पना होती. सावरकर विदेशात पोहचले हे त्यांच्या कार्यातूनच लोकांना कळते. राम वनवासात असताना भरत, लक्ष्मणाचे जसे सहकार्य लाभले तसेच सहकार्य सावरकरांना ते विदेशात असताना त्यांच्या दोघा भावंडांकडून लाभले. विदेशात असताना सावरकरांनी इटलीच्या जोसेफ मॅझेले याच्यावर चरित्र लिहिले व ते भारतात पाठवून नाशिकला गोंधळेकरांकडे त्याची छपाई केली, असेही ते म्हणाले. यावेळी काळाराम संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांच्यासह विश्वस्त, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Charudatta Aafleचारुदत्त आफळे