शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

पिंपळगाव टोल नाक्यावरील अनधिकृत दुकाने बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 3:22 PM

पिंपळगाव बसवंत : शहरातील पीएनजी टोल परिसरात असलेल्या अनधिकृत दुकानांमुळे गुन्हेगारी व अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सदर दुकाने बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निफाड तालुकाध्यक्ष महेंद्र साळवे यांनी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे व पीएनजी टोल व्यवस्थापक नवनाथ केदारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपळगाव बसवंत शहर मोठी बाजारपेठ आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असल्याने या शहराला अजूनच महत्त्व प्राप्त झाले आहे. द्राक्ष, टोमॅटो, कांद्यासह इतर शेतमालाची बाजारपेठ असल्याने परराज्यातूनही व्यापारी, कामगारांचा राबता असतो. महामार्गावरील पीएनजी टोल नाक्यावरील अनधिकृत दुकानांमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीबरोबरच अपघातदेखील वाढू लागले आहेत. सदर प्रकार रोखण्यासाठी अनधिकृत दुकाने तातडीने बंद करण्याची मागणी रिपाइंतर्फे करण्यात आली आहे. यावेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे, जिल्हा संघटक भारत गांगुर्डे, विकार शेख, सचिन गांगुर्डे, अशोक गांगुर्डे व अशोक पठारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकhighwayमहामार्ग