शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

वीजबिलांचे तीन टप्पे करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 18:19 IST

येवला : कोरोना लॉकडाऊन व संचारबंदी काळातील तीन महिन्यांचे वीजबिल एकत्रित दिल्याने सर्वसामान्य वीजग्राहकांना धक्काच बसला आहे. कोरोनाने आर्थिक संकटात सापडलेल्या वीजग्राहकांना महावितरणने बिल भरण्यासाठी टप्पे करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका समन्वयक धिरज परदेशी यांनी एका निवेदनाद्वारे महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांकडे केली आहे.

येवला : कोरोना लॉकडाऊन व संचारबंदी काळातील तीन महिन्यांचे वीजबिल एकत्रित दिल्याने सर्वसामान्य वीजग्राहकांना धक्काच बसला आहे. कोरोनाने आर्थिक संकटात सापडलेल्या वीजग्राहकांना महावितरणने बिल भरण्यासाठी टप्पे करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका समन्वयक धिरज परदेशी यांनी एका निवेदनाद्वारे महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांकडे केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच छोटे-मोठे उद्योग व्यवसाय ठप्प झाले, तर कष्टकरी, मजूर, सर्वसामान्य बेरोजगार झाले. सर्वच आर्थिक संकटाचा सामना करीत असताना महावितरणने लॉकडाऊन व संचारबंदी काळातील तीन महिन्यांचे वीजबिल एकत्रित देऊन ग्राहकांना शॉक दिल्याचे परदेशी यांनी म्हटले आहे. हजारो रुपयांचे वीजबिल भरायचे कसे असा प्रश्न सर्वांनाच पडल्याने वीजग्राहकांना बिले भरण्यासाठी तीन टप्पे करून द्यावे, म्हणजे भरता येईल, असे सदर निवेदनात परदेशी यांनी म्हटले आहे. दरम्यान, निवेदनप्रसंगी परदेशी यांचे समवेत शाकीर शेख कादीर, मुकुंद लक्ष्मण साठे उपस्थित होते.(फोटो २८ येवला १))------------

टॅग्स :Peoples Party of Arunachalपीपल्स पार्टी आॅफ अरुणाचलelectricityवीज