शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
4
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
5
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
6
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
7
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
8
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
9
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
10
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
11
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
12
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
13
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
14
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
15
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
16
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
17
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
18
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
19
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
20
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक

वालदेवी नदीपात्र कोरडेठाक आवर्तनाची मागणी : परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:36 AM

नाशिकरोड : गेल्या दीड महिन्यापासून वालदेवी नदीपात्रात पाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेठाक झाले आहे.

ठळक मुद्देपाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेआजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट

नाशिकरोड : गेल्या दीड महिन्यापासून वालदेवी नदीपात्रात पाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेठाक झाले आहे. नदीकाठच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वालदेवी नदीपात्रात पाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. काही ठिकाणी खोलगट व खाचखळग्यात डबक्यासारखे पाणी साचून आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याने नागरिकांना डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. कोल्हापूर टाइप बंधाऱ्याची भिंत मोडकळीस आल्याने सर्व पाणी वाहून गेले आहे. जिल्हा परिषद व नाशिक महानगरपालिका कोल्हापूर टाइप बंधारा भिंत बांधण्याचे अथवा दुरुस्त करण्याचे काम एकमेकांवर ढकलत असल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. दीड महिन्यापासून वालदेवीला आवर्तन न सोडल्याने गौळाणे, आंबेबहुला, पाथर्डी, दाढेगाव, पिंपळगाव खांब, वडनेर दुमाला, विहितगाव, देवळालीगाव येथून वाहणाºया नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.