शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

पुलाअभावी नागरिकांची गैरसोय

By admin | Published: September 09, 2016 12:29 AM

ग्रामस्थ संतप्त : सायखेडा-चांदोरी पुलावर बांधणार कमान

कसबे सुकेणे : महाड दुर्घटनेनंतर जाग्या झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि प्रशासनाने गोदावरी नदीवरील सायखेडा पुलावरून अवजड वाहतुकीस कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला छोटी वाहने जातील अशीच कमान बांधण्याचे काम सुरू केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.गोदावरी नदीला आलेला महापूर आणि महाडची दुर्घटना याचा मोठा धसका निफाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असून, गेल्या महिनाभरापासून बंद असलेली अवजड वाहतूक आता या पुलावरून कायमस्वरूपी बंद केली जाणार असल्याचे समजते. या पुलाच्या दोन्ही बाजूंनी अवजड वाहने जाऊ नये याकरिता या ठिकाणी कमान टाकली जाणार असून, त्याची उंची आठ फूट असल्याने आठ फुटापेक्षा उंचीची वाहने जाणार नसल्याचा फटका सायखेडा आणि परिसरातील गावातील शेतकऱ्यांना बसणार आहे. पूल गेल्या महिनाभरापूसन बंद असल्याने या गावात बस येणे बंद झाल्याने शिवाय शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. याठिकाणी त्वरित नवा पूल उभारावा नाही तर स्ट्रक्चर आॅडिट करून सध्याचा पूल अवजड वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी अश्पाक शेख, विजय कारे, सुरेश कमानकर, कचेश्वर राजगुरू, उल्हास कदम, राजेंद्र कुटे, सुनील कुटे, सोपान खालकर, नवनाथ पवार, हिरामण शिंदे व नागरिकांनी केली आहे.याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती अश्पाक शेख यांनी दिली.