शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

थंडीमुळे द्राक्ष पिकाला अजूनही धोका

By admin | Published: January 17, 2017 12:44 AM

शेतकऱ्यांना चिंता : मण्यांची फुगवण थांबली

सिद्धपिंप्री : डिसेंबर अखेरची थंडी आणि जानेवारीत राज्यातील सर्वांत नीचांकी तपमानाची नोंद अशा वातावरणात सिद्धपिंप्री परिसरातील द्राक्ष पिकाला चांगलाच फटका बसला आहे. द्राक्षमणी फुटल्याने उरलेसुरले द्राक्ष वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना बागावर पांघरूण घालण्याची वेळ आली आहे. दरम्यान, मकरसंक्रांतीपासून थंडी कमी जाणवत असली तरी ढगाळ वातावरणाचे संकट कायम आहे.  नाशिक शहर परिसरात तसेच निफाडमध्ये सर्वाधिक कडाक्याची थंडी पडल्याने या भागातील द्राक्षाचे पीक धोक्यात आले आहे. परिसरातील सिद्धपिंप्री, चितेगाव, खेरवाडी, लाखलगाव, माडसांगवी, विंचूरगवळी आदि परिसरात मेठ्या प्रमाणात द्राक्षबागा आहेत. या परिसरातील द्राक्ष पिकाला फटका बसला आहे. झाडांची मुळे थंडीमुळे गोठली असून, द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे द्राक्षांचा गोडवा कमी होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत. (प्रतिनिधी)बागांमध्ये शेकोटीथंडीनंतर द्राक्षपीक वाचविण्यासाठी बागांना डिंपद्वारे पाणी दिले जात असून, बागांमध्ये शेकोटी पेटविली जात आहे. शिवाय द्राक्ष पिकाच्या वरच्या बाजूने कापड्याने रोपे झाकण्यात आली आहेत. काही ठिकाणी कागदही टाकला जात आहे. काहीप्रमाणात थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी दमट आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आणखी काही दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवित आहेत.