शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

येवल्यात जाणवू लागली पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2016 10:10 PM

येवल्यात जाणवू लागली पाणीटंचाई

येवला : येवला शहरास तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, १२ दिवस होऊन गेले तरी गंगादरवाजासह चौंडेश्वरी मंदिर परिसरात पाणी आले नसल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. सध्या गंगादरवाजा भागात असणाऱ्या खासगी कूपनलिका व चौंडेश्वरी मंदिराजवळ असलेली पालिकेच्या मालकीची विहीर परिसरातील नागरिकांची तहान भागवत आहे. गंगादरवाजा भागात १० ते १२ खासगी कूपनलिका आहेत. त्यावरून नागरिक पाणी भरून नेत आहेत. मधली गल्ली परिसरातील चौंडेश्वरी मंदिराजवळ जुनी विहीर आहे. या विहिरीवर परिसरातील नागरिक अवलंबून आहेत. पाणीटंचाईच्या काळातदेखील या विहिरीच्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना फार टंचाई जाणवली नाही. या विहिरीवर पालिकेने दोन विजेचे पंप बसविलेले आहेत. या दोन कनेक्शनमधून दोन हजार लिटरची पाण्याची टाकी भरली जाते. यातून आवश्यकतेनुसार पाणी नळाद्वारे घेतले जाते. शिवाय काही मंडळींनी विहिरीतून थेट पाईप कनेक्शनने पाणी घरापर्यंत नेल्याची माहिती आहे. या भागातील पाणीटंचाई निवारण्यास ही विहीर समर्थ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. वापरण्यायोग्य पाणी आहे, परंतु पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. अशीच परिस्थिती सर्वदूर शहरामध्ये आहे. शहराच्या मध्य वस्तीत, पाटीलवाडा, कुक्कर गल्ली, खंडेराव मंदिर परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. नागरिकांना पाणी भरण्यासाठी खड्डे चुकवत महादेव मंदिरासमोरील हातपंपाचा आसरा घ्यावा लागत आहे. (वार्ताहर)