शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
2
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
3
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
4
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
5
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
6
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
7
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
8
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
9
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
10
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
11
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
12
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
13
'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO
14
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
15
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
16
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
17
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
18
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
19
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
20
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

दुगावला संकरित वासरांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:58 AM

शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला पाहिजे, खरे तर दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा नसून मूळ धंदा आहे. गाई वासरे पाळून दुग्ध व्यवसाय केला तर शेतकऱ्यांना नेहमी भेडसावणाºया आर्थिक समस्या दूर होतील.

गंगापूर : शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला पाहिजे, खरे तर दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा नसून मूळ धंदा आहे. गाई वासरे पाळून दुग्ध व्यवसाय केला तर शेतकऱ्यांना नेहमी भेडसावणाºया आर्थिक समस्या दूर होतील. तसेच कर्जबाजारीपणा व शेतीला हमीभाव मिळत नाही म्हणून नैराश्य न होता पशुपालन करून शेतकºयांची अर्थिक परिस्थिती सुधारेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित यांनी केले.  जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत दुगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संकरित वासरांचा मेळावा घेण्यात आला. यात होस्टन, जर्सी आणि देशी अशा तीन प्रकारचे गु्रप पाडण्यात आले होते. प्रत्येक गृपमधून १ ते ३ क्रमांक निवडून त्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे उद््घाटन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल कल्याण समिती सभापती अर्पणा खोसकर, पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंभळे, उपसभापती कविता बेंडकोळी, दुगावच्या सरपंच पुष्पा जाधव, उपसरपंच स्वाती फडोळ हे होते. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, जी. प. धनवटे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, माणिक शिंदे, सुनील थेटे, विष्णू वाघ, संजय थेटे, शशीकांत वाघ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ. संतोष शिंदे यांनी केले. डॉ. योगेश नेहरे यांनी सुदृढ वासरांच्या पशुपालकांना क्रमांक ठरवून दिले.

टॅग्स :Nashikनाशिक