शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

केंद्राकडून साखरेचे अनुदान बंद राज्याचे स्पष्टीकरण : बीपीएल वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 12:31 AM

सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त दरात दरमहा साखर उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे अनुदान केंद्र सरकारने बंद करून टाकल्यामुळे त्याचा फटका राज्यातील लाखो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना बसला असून, परिणामी राज्य शासनाने या कुटुंबांना दिली जाणारी साखरच बंद करून टाकली आहे.

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त दरात दरमहा साखर उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे अनुदान केंद्र सरकारने बंद करून टाकल्यामुळे त्याचा फटका राज्यातील लाखो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना बसला असून, परिणामी राज्य शासनाने या कुटुंबांना दिली जाणारी साखरच बंद करून टाकली आहे.महागाईच्या काळात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना दरमहा साखर व घासलेट स्वस्त दरात मिळावे, अशी मागणी कॉँग्रेसच्या सेवा दलाने राज्य शासनाकडे केली असता, या मागणीवर राज्य सरकारने सेवा दलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांना पत्र पाठवून राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यातील पात्र लाभार्थ्यांना अनुदानित दरात साखर वाटप करण्याची योजना राज्य सरकारकडून केंद्र शासनातर्फे अनुदानानुसार चालविण्यात येते. मार्च मार्च २०१७ पर्यंत केंद्र सरकारकडून राज्याला बीपीएल व अंत्योदय अशा दोहोंसाठी अनुदान प्राप्त होत होते. मात्र केंद्र शासनाच्या जून २०१७ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार माहे मार्च २०१७ पासून केंद्र शासनाने फक्त अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना पुरविण्यात येणाºया साखरेसाठीच अनुदान दिले व बीपीएल कुटुंबांच्या साखरेचे अनुदान बंद केले.