शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

पारदेवी येथील शेतकऱ्याने केली कर्जाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 18:13 IST

इगतपुरी : तालुक्यातील पारदेवी येथील शेतकरी पुंडलिक पुंजा ढोन्नर (३५) यांनी कर्जाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. २०) घडली. त्याने दुपारी एक वाजेच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकापासुन काही अंतरावर रेल्वेखाली स्वत:ला झोकुन देत आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली.

ठळक मुद्देढोन्नर यांनी शेतीसाठी आयबीडीआय बँकेकडुन सुमारे अडीच लाख रूपयांचे कर्ज घेतले होते.

इगतपुरी : तालुक्यातील पारदेवी येथील शेतकरी पुंडलिक पुंजा ढोन्नर (३५) यांनी कर्जाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. २०) घडली. त्याने दुपारी एक वाजेच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकापासुन काही अंतरावर रेल्वेखाली स्वत:ला झोकुन देत आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली.इगतपुरी तालुक्यात पारदेवी,त्रिंगलवाडी येथे शेती व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे पुंडलिक पुंजा ढोन्नर यांनी शेतीसाठी आयबीडीआय बँकेकडुन सुमारे अडीच लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. त्यात शेतीमध्ये वालशेंगा, मिरच्यासह इतर पिके लावली होती.शेतीतील माल विकण्यासाठी ते दररोज कल्याण येथील भाजी बाजारात माल घेवुन जात असत. मात्र शेत मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणुन कर्ज कसे फेडायचे अशा विचाराने त्रस्त होवुन आत्महत्ये सारखा टोकाचा मार्ग त्यांनी पत्कारला.पुंडलिक यांनी आत्महत्येपुर्वी आपल्या मोबाईल कॅमेरात स्वत:ची समस्या व संभाषणाचा व्हीडीओ तयार केला आहे. त्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकाजवळच्या रेल्वे लाईनवर स्वत:ला रेल्वेखाली झोकुन देत त्यांनी आत्महत्या केली.पुंडलिक यांच्या आत्महत्येची खबर पारदेवी गावात शेककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी मथुरा, ललीता, रीना दोन मुली, मुलगा धनंजय असा परिवार आहे.प्रतिकीया ...शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने कर्जबाजारी पणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. शेतकºयांच्या पदरी काहीच पडत नसल्यामुळे शेतकरी जीवन संपवत आहे. शेतकºयांनी आपले जीवन संपवण्यापेक्षा सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे.- बाळासाहेब धुमाळ, शेतकरी

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरी